सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांसह नागरिकांनीही सतर्क रहाणे महत्त्वाचे ! – शिवाजी कोळी, पोलीस निरीक्षक, सागर सुरक्षा विभाग

देशाच्या सुरक्षेसाठी समुद्रकिनार्‍यांची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची  आहे. सागरी सुरक्षेसाठी पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही सतर्क रहाणे तितकेच महत्त्वाचे आहे

रेल्वे प्रवासात अचानक प्रकृती बिघडल्यास काय करावे ?

रेल्वेतून प्रवास करतांना आपल्याला रेल्वेकडून दिल्या जाणार्‍या सुविधा ठाऊक नसतात. रेल्वेकडून आधुनिक वैद्यांची सुविधाही पुरवली जाते. त्या माध्यमातून आपण आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेऊ शकतो.

सरकार सणांच्या नाही, तर कोरोनाच्या विरोधात ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत, याची मला जाणीव आहे; पण गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे.

हिंदूंचा नक्षलवादातील सहभाग आणि त्यांचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवून संघटित होणे आवश्यक ! – मिनेश पुजारे, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १८५७ च्या उठावानंतर हिंदूंना शौर्यहीन बनवण्याचे मोठे षड्यंत्र चालू झाले. या षड्यंत्राच्या माध्यमातून हिंदूंच्या मनातून शौर्य नाहीसे करण्यात आले. आज हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याने प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेऊन सक्षम होणे आवश्यक आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी मागितली २ आठवड्यांची मुदत !

अनिल परब यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे, तसेच नोटीसमध्ये चौकशीचे कारण नमूद करण्याची विनंती केली आहे.

वर्ष २०१९ मध्ये योजनापूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्यात आला ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.

मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

कल्याण येथील १ लाख रुपयांच्या लाचेप्रकरणी तहसीलदार आणि शिपाई कह्यात !

कल्याण तालुक्यातील वरप येथील भूमींविषयीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याण येथील तहसीलदार दीपक आकडे यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली, तसेच लाचेची रक्कम शिपाई मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले.

सर्वसामान्यांसाठी मंदिरे बंद असतांना मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देण्यात येत आहे महनीय व्यक्तींना प्रवेश !

एकीकडे सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी असतांना प्रसिद्ध व्यक्तींना मात्र मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याविषयी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

परिवहनमंत्री अनिल परब यांची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचा राज्यपालांचा आदेश !

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. याविषयी २ सप्टेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.