आतंकवादी बनवण्याचा कारखाना असलेल्या पाकला नष्ट केल्यासच भारतावरील आतंकवादी आक्रमणे थांबतील, हे जाणा !

श्रीनगर – सोपोर भागातील वारपोरा गावात २२ जुलैला रात्रभर सैन्य आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सैन्याने ‘लष्कर ए तोयबा’ या जिहादी आतंकवादी संघटनेच्या २ आतंकवाद्यांना ठार केले. यांतील १ आतंकवादी हा या संघटनेचा म्होरक्या होता. भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर झालेल्या अनेक आतंकवादी आक्रमणात त्याचा हात होता. या परिसरात शोधमोहीम चालू आहे.
2 Lashkar-e-Taiba terrorists including a LeT top commander killed in an encounter in #JammuAndKashmirhttps://t.co/ZqKj7CGuPw
— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 23, 2021
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !