‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

यवतमाळ येथे वेब मालिका ‘तांडव’वर बंदी आणून दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाला निवेदन

हिंदु जनजागृती समितीच्यावतीने केंद्रीय गृहमंत्रीआणि केंद्रीय माहिती अन् प्रसारणमंत्री यांना जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या मार्फत ‘तांडव’ वेब मालिकेवर बंदी घालावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

श्री विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास बुकींगची आवश्यकता नाही

ओळखपत्र दाखवून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यास प्रारंभ

अधिकार्‍यांना शिवीगाळ आणि मारहाण माजी आमदार राजू तोडसाम यांना ३ मासांची कारावासाची शिक्षा

कार्यालयातील लेखापालास शिवीगाळ आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने माजी आमदार राजू तोडसाम यांना शिक्षा सुनावली

जळगाव येथील धर्माभिमान्यांची ॲमेझॉनला नोटीस !

धार्मिक भावना दुखावल्या म्हणून तत्परतेने कृती करणारे निरंजन चौधरी यांचे आणि त्यांना कायदेशीर साहाय्य करणारे अधिवक्ता गिरीश नागोरी यांचे अभिनंदन ! असे धर्माभिमानी आणि अधिवक्ते हीच हिंदूंची खरी शक्ती होय !

‘गोवा लोकायुक्त’ कायद्यातील सुधारणांमुळे ‘लोकायुक्त’ची ताकद घटणार नाही, तर पात्रतेसंबंधी प्रश्‍नावर तोडगा निघेल !

‘गोवा लोकायुक्त’ कायद्यात पालट करण्यास आणि उपलोकायुक्त पदासाठीची पात्रता शिथिल करण्यास गोवा मंत्रीमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात कायद्यातील बर्‍याच कलमांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.

‘तांडव’ वेब सिरीजवर तात्काळ बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

मंत्री शहा आणि जावडेकर यांना देण्यासाठीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने येथील उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी साठे यांना दिले. या वेळी समितीचे सर्वश्री गजानन मुंज, सुरेश दाभोळकर, रामकृष्ण कुलकर्णी आणि रवींद्र परब उपस्थित होते.

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

हिंदूंना गतवैभव मिळावे !

विदिशा, धार आणि एरंडोल यांसारख्या अनेक वास्तू धर्मांधांच्या तावडीतून सोडवायला हव्यात. ‘धर्मांधांच्या कह्यातील हिंदूंच्या सर्वच वास्तू आणि मंदिरे यांची मुक्ती होऊ दे. त्यांची पुनर्स्थापना लवकरात लवकर होऊन हिंदूंना त्यांचे गतवैभव पुन्हा मिळू दे आणि भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने वाटचाल होऊ दे, अशी धर्मनिष्ठ हिंदूंची आर्त प्रार्थना !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू

उनासोंडी येथील दगड खाणीत जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेल्या ट्रकच्या झालेल्या स्फोटात ८ खाण कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.