परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

शिष्य तू श्री गुरूंचा ।

निरांजनाप्रमाणे तूही गुरूंच्या सेवेत ।
नित्य तेवत रहावे ।
‘श्री गुरुकृपेने दादा लवकरच संतपदी’ विराजमान व्हावे ।

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

२२ जानेवारी या दिवशी साधिकेने वेळोवेळी अनुभवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वात्सल्य याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

स्वीकारण्याची वृत्ती, सहजता, सेवेसाठी तत्पर असलेले आणि इतरांचा विचार करणारे श्री. निरंजन चोडणकर!

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ निरंजनदादाचे कौतुक करतात. त्या म्हणतात, ‘‘निरंजन म्हणजे आधार आहे. तो सर्वांचा भार उचलणारा आहे.’’ ‘त्याने गुरूंचा विश्‍वास संपादन केला आहे’, असे मला वाटते.

‘परम पूज्य’ असा नामजप चालू झाल्यावर प्रवासात लागलेल्या चकव्यातून (वाईट शक्तीच्या एका प्रकारच्या त्रासातून) बाहेर पडता येणे

देवीचे दर्शन झाल्यानंतर परत येतांना ‘गाडी नेमकी कुठे जात आहे ?’, याविषयी काही कळत नव्हते. ‘काहीतरी विचित्र घडत आहे’, याची सर्वांना जाणीव झाली.

खडतर प्रारब्ध भोगत सकारात्मक राहून श्रद्धेच्या बळावर जीवन जगणार्‍या बेळगाव येथील श्रीमती सुमंगला मट्टीकल्ली यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमात धर्मप्रचारक श्री. काशिनाथ प्रभु यांनी ही आनंदवार्ता सर्वांनी दिली.

औषधी वनस्पतींची लागवड करण्यासाठी शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता !

शेती करण्याचा अनुभव असलेले आणि शारीरिक सेवा करू शकणारे यांची आवश्यकता आहे. या सेवेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी त्यांची माहिती पाठवावी.

‘येणार्‍या आपत्काळात गुरुभक्ती आणि गुरूंवरील श्रद्धा तारणार आहे’, याची साधकाला आलेली अनुभूती !

‘एकदा सकाळी मी एका संतांच्या सेवेसाठी गेलो होतो. त्या वेळी मला त्यांच्या खोलीत एकदम अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटण्याचे कारण मला कळत नव्हते. कोणतेही कारण नसतांना माझ्या मनातील विचार वाढले होते.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘रामनाथी आश्रमात आल्यावर पुष्कळ जांभया येऊन माझ्या डोळ्यांतून पाणी येत होते. नंतर मला पुष्कळ हलके वाटून त्रास निघून गेल्यासारखे वाटले.

संतांच्या सत्संगाच्या वेळी अंगावर असलेल्या कपड्यांवरच रात्री झोपल्यावर शांत झोप लागणे

संतांच्या सत्संगानंतर साधिकेने रात्री झोपण्यापूर्वी अंगावरचे कपडे पालटले नाहीत. त्या वेळी ‘संतांच्या चैतन्याने ते कपडे भारित झाले असल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतील’, असा तिचा भाव होता.