वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले.

११ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आहे. त्या निमित्ताने संतांचे संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे साधकांची मेहनत यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैनिक ‘सनातन प्रभात’ (रत्नागिरी आवृत्ती) २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे.

Gyanvapi Case Hindus Success : ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचा आदेश ! आज कोट्यवधी हिंदूंच्या विजयपर्वाचा हा दिवस आहे. भगवान राम विराजमान झाले आणि त्यांनी त्यांच्या आराध्याचा मार्ग प्रशस्त करून दिला !

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : पोलिसांचे भाविकांशी चांगले वर्तन – अयोध्या सोहळ्याची जमेची बाजू !

अयोध्येतील रामोत्सव सोहळा ! रामोत्सवात अर्थात् श्री रामललाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आरंभीपासूनच उत्तरप्रदेश पोलिसांचे भाविकांशी अत्यंत चांगले वर्तन होते. हे पाहून माझा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना !

Ayodhya Ram Mandir : श्री रामललाच्या दर्शनसाठी अयोध्याच्या प्रवेशद्वारावर लाखो भाविक प्रतीक्षेत !

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

अयोध्यानगरीत २२ जानेवारी या दिवशी सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाणार : श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा !

श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज !
ऐतिहासिक श्रीराममंदिराचेही होणार उद्घाटन !

हिंदु राष्ट्राची घोषणा कुठल्याही क्षणी शक्य ! – श्री महंत हरि गिरीजी महाराज, आंतरराष्ट्रीय संरक्षक, श्री पंचदशनाम जूना आखाडा  

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन

Sanatan Prabhat Exclusive : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केल्याची नोंद ताळेबंदामध्ये यायला हवी ! – लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी

देवाचे दागिने आणि मंदिरातील चांदी यांची ताळेबंदामध्ये नोंद नसल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट नमूद केले आहे. यावरून मंदिरे समितीची अनागोंदीच उघड होत आहे.

#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !