ठाणे येथे भाजपच्या वतीने सामूहिक भगवद्गीता पठण कार्यक्रम आणि ‘वन्दे मातरम्’ गायन स्पर्धा यांचे आयोजन
भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.
भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध लढवल्यास त्यात होणारे कोट्यवधी रुपये वाचून ते गावांच्या विकासकामांसाठी वापरता येतील.
पाकमधील २२ कोटी मुसलमांना आतंकवादी संबोधल्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरून दखल घेतली जाते; मात्र भारतात १०० कोटी हिंदूंना वारंवार आतंकवादी संबोधले जाऊनही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणी अवाक्षरही काढत नाही !
केवळ श्रीलंकेतीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनीही यास विरोध केला पाहिजे. तसेच भारत सरकारने जगात कुठेही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान होत असेल, तर त्याची तात्काळ नोंद घेत तो रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
रक्षक नव्हे, भक्षक पोलीस ! राजीव कुमार या पोलीस शिपायाने महिला पोलीस शिपायाला एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. हे दोघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहेत.
बिहारमध्ये पुन्हा जंगलराज ! येथे महंमद फिरोज उपाख्य अफरोज याच्यासह २० जणांनी शस्त्राचा धाक दाखवत एका २२ वर्षीय शिक्षिकेचे अपहरण केल्याची घटना घडली.
राज्यातील सिस्टर अभया हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले पाद्री थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ५ सहस्र ६०० रुपयांची लाच घेतांना पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे
२१ डिसेंबर या दिवशी राहुल कांबळे, राहुल पवार, फकीरचंद पाथरवट आणि त्यांचे १५ साथीदार यांनी झोपडपट्टी परिसरात वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी तलवारीने केक कापला…
अंनिसच्या ट्रस्टमधील घोटाळ आणि भ्रष्टाचार यांवर बोलण्याचे धाडस डॉ. तारा भवाळकर दाखवतील का ?