POK Pakistani Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकचे हेलिकॉप्टर कोसळले : २१ ठार !
या घटनेत २१ जण ठार झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेत २१ जण ठार झाले आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी आवश्यक आहे कि ट्रम्प यांच्या खासगी व्यवसायासाठी आवश्यक आहे ?, हे जग पहात आहे !
जे सत्य आहे, ते पाकचे शासनकर्ते कसे मान्य करतील आणि स्वतःचे हसे कसे करून घेतील ?
पाकने जे पेरले आहे, ते त्याला गिळंकृत केल्याविना रहाणार नाही, हेच यातून लक्षात येते !
तथाकथित वारसा जपण्याच्या नावाखाली जगाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न पाकने केला आणि त्याला शेवटी माघार घ्यावी लागली ! त्यामुळे पाकवर कोणत्याही प्रकरणात कधीही विश्वास ठेवता येणार नाही, हे परत एकदा स्पष्ट झाले !
फरमान अली असे त्याचे नाव असून तो पाकिस्तानची आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’चा ‘ऑपरेटिव्ह’ (प्रत्यक्ष कारवाया करणारा) होता.
‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वीही पाकचे संरक्षणमंत्री आणि अन्य मंत्री अशाच प्रकारच्या पोकळ धमक्या देत होते. आताही ते तेच करत आहेत. पाकिस्तानचे २ तुकडे करून भारताने पाकचा नकाशा पालटला होता आणि येत्या काही वर्षांत पाकचे ५ तुकडे (बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, पश्चिम पंजाब, सराइकिस्तान आणि गिल्गिट बाल्टिस्तान) होऊन पाक नावाचा देश शिल्लक रहाणार नाही, हे पाकने लक्षात घ्यावे !
यात इस्लामपुरा आता जुन्या ‘कृष्णनगर’ आणि ‘बाबरी मशीद चौक’ आता जुन्या ‘जैन मंदिर चौक’ या नावाने अधिकृतपणे ओळखला जाईल. यांचे फलकही लावले आहेत. विशेष म्हणजे या पलटाच्या विरोधात तिथे कोणताही कट्टरतावादी गट समोर आला नाही.
अमेरिकेकडून या विमानांना लक्ष्य केले जाऊ नये; म्हणून पाकने इराणला साहाय्य केले होते, अशी माहिती उघड झाली आहे.
पाक सर्वच स्तरावर नाकावर आपटूनही परत परत भारताच्या विरोधात कुरापती काढत रहातो. त्याला कायमचे नष्ट करण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न उपस्थित होतो !