हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव येथे ऑनलाईन तीन दिवसीय प्रथमोपचार शिबीर पार पडले !

शिबिरात गंभीर स्थितीतील रुग्णाच्या जीवितरक्षणासाठी करावयाच्या कृती, भाजणे आणि पोळणे, विजेचा धक्का लागणे, वीज कोसळणे आदी प्रसंगात नेमकी कोणती काळजी घ्यावी ?अशा प्रात्यक्षिक विषयांवर तज्ञांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

माहूरगड येथील दत्त जयंती यात्रा रहित

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून श्री दत्तमंदिर परिसराचे प्रवेशद्वार २९ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

दैनिक ‘जनशक्ती’चे संपादक तथा उद्योजक कुंदन ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन

दैनिक ‘जनशक्ती’ आणि दैनिक ‘लेवाशक्ती’चे संपादक कुंदन दत्तात्रय ढाके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.

हिंदु धर्माची बाजू मांडणारे दैनिक ‘सनातन प्रभात’सारखे दुसरे दैनिक होणे नाही ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण केव्हापासून चालू होणार आहे ? हिंदु धर्माची बाजू मांडणारे असे दैनिक दुसरे होणे नाही, असे गौरवोद्गार श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी काढले.

प्रसिद्धीपत्रकांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू !

यापूर्वी राज्यशासनाने रेल्वे प्रशासनाला मराठी भाषेचा उपयोग करण्याविषयी वारंवार सूचना दिल्या आहेत. असे असतांना त्याकडे दुर्लक्ष करणे, हा रेल्वे प्रशासनाचा उद्दामपणा म्हणावा कि मराठीद्वेष ?

खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स

४ वर्षांपूर्वी ‘पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र बँके’मध्ये ३५० कोटी रुपयांचा अपहार झाला होता. यामध्ये काही रक्कम सौ. वर्षा राऊत आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या खात्यात जमा झाल्याविषयी चौकशी करण्यासाठी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे.

श्री दत्तजयंती निमित्त २९ आणि ३० डिसेंबरला देवगडकडे (जिल्हा नगर) जाणारे रस्ते बंद रहाणार !

दत्त जन्म सोहळ्याचे विविध दूरचित्रवाहिन्या आणि फेसबूकद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका करण्याचा विचार करणार आहे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या

काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा उपयोग करत आहेत. अन्वेषण यंत्रणांचा चुकीचा वापर होत असेल, तर अंमलबजावणी संचालयालय आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करायला हवी.