पूर्वीच्या सरकारांचा ‘इस्रो’वर विश्‍वास नव्हता ! – माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन्

पूर्वीच्या सरकारांचा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेवर (इस्रोवर) विश्‍वास नव्हता, असा दावा ‘इस्रो’चे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन् यांनी केला आहे. नंबी नारायणन् यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर १२ मीटर चालला ‘प्रज्ञान’ रोव्हर !

रोव्हर एकूण ५०० मीटर, म्हणजे अर्धा किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत चालण्यास सक्षम आहे. आता दोन ‘पेलोड’ही (यंत्रे) सक्रीय करण्यात आले आहेत.

चंद्रावर ‘चंद्रयान-३’ उतरल्याच्या जागेचे ‘शिवशक्ती’ असे नामकरण !

यावरून आता कथित धर्मनिरपेक्षतावादी, साम्यवादी आणि पुरो(अधो)गामी यांच्याकडून ‘चंद्रयान-३’ आणि ‘इस्रो’ यांचे भगवेकरण होत असल्याचा आरोप झाला, तर नवल वाटू नये !

२१ व्या शतकात हाच भारत जगाच्या मोठ्या समस्यांचे निराकरण करेल ! – पंतप्रधान

इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक करतांना पंतप्रधान मोदी यांचा कंठ दाटून आला !

२३ ऑगस्टला साजरा होणार ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी साधला इस्रोच्या वैज्ञानिकांशी संवाद !

आता ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र या ग्रहांवरही यान उतरवणार ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.

‘इस्रो’ सूर्याचा अभ्यास करणार्‍यासाठी पुढील मासात ‘आदित्य एल् १’ यान अवकाशात पाठवणार !

सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे. या मोहिमेसाठी ३७८ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

‘इस्रो’च्या पुढील मोहीम ‘गगनयान’द्वारे अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार !

‘मंगळयान’ आणि ‘चंद्रयान-३’ या मोहिमांच्या नेत्रदीपक यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘गगनयान’ मोहिमेकडे आता भारतवासियांचे लक्ष लागले आहे.

‘विक्रम’ लँडरमधून बाहेर आले ‘प्रज्ञान’ रोव्हर !

पुढील १४ दिवस ‘विक्रम’ आणि प्रज्ञान’ चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे यापूर्वी इस्रोच्या संशोधनातून समोर आले होते. आता त्याचा अधिक सखोल अभ्यास या दोघांच्या माध्यमांतून केला जाणार आहे.

भारताची चंद्रझेप यशस्वी !

भारताची अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ची महत्त्वपूर्ण योजना असणार्‍या ‘चंद्रयान-३’चे ‘विक्रम लँडर’ चंद्रावर यशस्वीपणे उतरले. यामुळे केवळ भारताच नव्हे, तर जगभरातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. या यशामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला !