जिहादी आतंकवादी बिट्टा कराटे याच्या पत्नीसह ४ जण काश्मीरच्या सरकारी नोकरीतून बडतर्फ
जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप
जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचा आरोप
कलम ३७० रहित झाल्यापासून चवताळलेल्या जिहादी आतंकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मुसक्या आवळण्यासह त्यांचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करा, अन्यथा अशा घटना रोखणे अशक्यप्राय आहे !
‘हे आक्रमण नेमक्या किती आतंकवाद्यांनी केले ? आणि किती पळून गेले ?’, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारतीय सैन्याने येथे आता शोधमोहीम हाती घेतली आहे.
सरकारने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करून हिंदूंसाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास हिंदूंना असे आंदोलन करावे लागणार नाही ! सरकारने त्यासाठी पावले उचलावीत !
काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे अपरिहार्य !
स्वतःच्या प्राणांच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे आंदोलन करूनही सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद न मिळणे लज्जास्पद !
अशांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना आजन्म कारागृहात टाकण्याचे धाडस केंद्र सरकारने दाखवले पाहिजे !
पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील लोक आतंकवाद आणि फुटीरावाद यांचे बळी ठरत आहेत. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. ते सध्या भारताकडे आशेने पहात आहेत.
पाक वेगवेगळ्या मार्गांनी भारताच्या सातत्याने कुरापती काढत असल्याचे पुराव्यांसह सिद्ध होऊनही सरकार पाकविरुद्ध ठोस कारवाई का करत नाही ? , हे जनतेला पडणारे एक कोडेच आहे !
पोलिसांनी राज्यातील लष्कर-ए-तोयबाच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली. राजौरी येथून ५, तर जम्मूमधून २ जणांना अटक करण्यात आली.