डोडा (जम्मू-काश्मीर) येथे शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !
गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !
गेल्या २-३ मासांत राज्यातील ८ मंदिरांत तोडफोड; मात्र कुणालाही अटक नाही !
अमरनाथ यात्रा चालू झाल्यावर ८ जुलैला झालेल्या ढगफुटीमुळे यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर आता गंदेरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून यात्रेस पुन्हा आरंभ झाला आहे.
अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये कधी अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत, हे लक्षात घ्या !
आणखी किती आतंकवाद्यांना ठार मारल्यानंतर काश्मीरमधील जिहादी आतंकवाद संपणार आहे ?
या पावसात या तळावरील काही तंबू, प्रसादालय आदींची हानी झाली. येथे बचावकार्य चालू आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल, पोलीस आणि नागरी प्रशासन यांचे अधिकारी अन् कर्मचारी यात सहभागी झाले आहेत
जनहिताची कामे पूर्ण करण्यासाठी वर्षानुवर्षे लावणारे सुस्त प्रशासन यातून काही बोध घेईल का ?
काश्मीर खोर्यात सध्या आतंकवादी कारवाया वाढत असतांना सरकार आम्हाला येथून स्थलांतर करण्याची अनुमती देत नाही. ही सरकारची असंवेदनशीलता आहे. आतंकवाद्यांनी भित्तीपत्रके आणि पत्र प्रसारित करून काश्मीरमधील हिंदूंना ठार करण्याची धमकी दिली आहे.
वर्ष २०२३ मध्ये भारत ‘जी-२०’ या समुहाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यामुळे या बैठकीचे आयोजन जम्मू-काश्मीरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनाने ५ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे.
अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !