देहलीत प्रभु श्रीरामाचे चित्र असलेल्या प्लेट्समध्ये मटण बिर्याणीची विक्री !
हिंदूबहुल भारताच्या राजधानीत हिंदूंच्या आराध्य देवतेचे अशा प्रकारे अश्लाघ्य विडंबन होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
हिंदूबहुल भारताच्या राजधानीत हिंदूंच्या आराध्य देवतेचे अशा प्रकारे अश्लाघ्य विडंबन होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !
राज्यघटनेत ‘हिंदुस्थान हे राष्ट्र ‘निधर्मी’ असले, तरी या देशावर हिंदु संस्कृती आणि धर्म यांचे वर्चस्व आहे’, म्हणजेच भगव्या रंगाचे वर्चस्व आहे. या देशात विविध धर्मांच्या अनुयायांना सुखाने जीवन जगता येईल; पण देशाच्या स्वामित्वाचा अधिकार त्यांना कधीही प्राप्त होणार नाही.
बार-मद्यालये यांना अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची नावे असती, तर उत्पादन शुल्क विभागाने असेच उत्तर दिले असते का ?
शाळेचे मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि २ कर्मचारी यांच्या विरोधात धर्म किंवा जाती यांच्या आधारावर दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि धार्मिक भावना दुखावणे या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हिंदूंवर आघात करण्यात आता धर्मांध मुसलमान मुलीही सरसावल्या आहेत ! अशांवर आता अंधश्रद्धानिर्मूलन कायद्यांर्तगत कारवाई करण्याची धमक पोलीस दाखवतील का ? हिंदु तरुणींच्या मागे ठामपणे उभे रहाणार्या सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !
भारतीय वंशाचे संसद सदस्य श्री ठाणेदार यांनी हा प्रस्ताव मांडला आहे.
यापूर्वी धर्मांतरविरोधी कार्य केले; म्हणून पूज्यपाद संतश्री आसाराम बापूंना फसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या विरोधातही षड्यंत्र रचले जाणे चालू झाले आहे. हिंदु संत आणि धर्म यांच्यावर होणारी चिखलफेक रोखण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे !
उठसूठ कुणीही हिंदूंच्या देवतांची टिंगलटवाळी करतो आणि तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, हे १०० कोटी हिंदूंना लज्जास्पद ! अशा संस्थांमधून तयार होणारे ‘भावी अधिकारी’ कुठल्या मानसिकतेचे असतील ? हे वेगळे सांगायला नको !
भारतात मुसलमान नाही, तर हिंदू असुरक्षित आहेत, हे लक्षात घ्या !
हिंदूंवरील आघातांच्या विरोधात केवळ बजरंग दल आणि विहिंप यांनीच नाही, तर जिल्ह्यातील सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्यांच्या खांद्याला खांदा लावून विरोध केला पाहिजे. हिंदूसंघटन झाल्यासच हिंदूंवरील असे अन्याय थांबू शकतात, हे हिंदूंनी जाणावे !