रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.

अयोध्येला जगातील सर्वांत मोठे धार्मिक पर्यटन केंद्र करण्यासाठी चालू आहेत ३२ सहस्र कोटी रुपयांचे प्रकल्प !

अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !

धार्मिक ग्रंथांचा अवमान करणे, हा गुन्हा असल्याचा कायदा करा !

उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्‍वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ शिक्षिकेला पुरस्कार देऊन सन्मान करतील !’ – असदुद्दीन ओवैसी यांची टीका

मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण

योगी आणि संन्यासी माझ्यापेक्षा वयाने लहान असले, तरी पाया पडून आशीर्वाद घेणे माझी सवय !

हिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे !

ज्ञानवापी ही ऐतिहासिक चूक, हे मुसलमानांनी स्वीकारावे !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !
ज्ञानवापीमध्ये त्रिशूळ कसे ?, असाही विचारला प्रश्‍न !

(म्हणे) ‘योगी आदित्यनाथ यांना वाटले, तर ते ज्ञानवापीवर बुलडोजर चालवतील !’ – असदुद्दीन ओवैसी

औरंगजेब आणि अन्य मुसलमान आक्रमक यांनी काही शतकांपूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आघात करून ते पाडले आणि तेथे मशिदी बांधला, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत आणि तो मान्य का करत नाहीत ?

गाझियाबादमध्ये हिंदु युवतीलीला बलपूर्वक गोमांस खायला घालून धर्मांतराचा प्रयत्न !

उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !

‘गीता प्रेस’ केवळ मुद्रणालय नाही, तर श्रद्धास्थान ! – पंतप्रधान मोदी

विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.

(म्हणे) ‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?