रावणाचा अहंकार आणि बाबर अन् औरंगजेब यांचे अत्याचार, यांनंतरही सनातन संपला नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.
योगी आदित्यानाथ पुढे म्हणाले की, लोक त्यांचा मूर्खपणा सिद्ध करत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करत असतात.
अयोध्येला केवळ धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने विकसित न करता ते हिंदु धर्माचे शिक्षण मिळणारे जागतिक स्तरावरील केंद्र व्हावे, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांनी प्रयत्न केला पाहिजे !
उत्तरप्रदेशातील आमदार डॉ. राजेश्वर सिंह यांची केंद्रीय कायदामंत्री आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
मुसलमान विद्यार्थ्याला शिक्षिकेने अन्य विद्यार्थ्यांकरवी मारल्याचे प्रकरण
हिंदु धर्मानुसार वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध आदींच्या पाया पडणे, त्यांचा आदर करणे, ही परंपरा आहे. तिचे पालन कुणी करत असेल, तर निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि धर्मद्रोही यांना पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे; मात्र रजनीकांत यांनी अशांची पात्रता त्यांच्या उत्तरातून दाखवून दिली आहे !
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्पष्टोक्ती !
ज्ञानवापीमध्ये त्रिशूळ कसे ?, असाही विचारला प्रश्न !
औरंगजेब आणि अन्य मुसलमान आक्रमक यांनी काही शतकांपूर्वी हिंदूंच्या मंदिरांवर आघात करून ते पाडले आणि तेथे मशिदी बांधला, हा इतिहास ओवैसी का सांगत नाहीत आणि तो मान्य का करत नाहीत ?
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही धर्मांध मुसलमान त्याला जराही घाबरत नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. हे पालटण्यासाठी सरकारने धर्मांधांविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे !
विदेशी आक्रमणकर्त्यांनी आमची ग्रंथालये जाळली होती. इंग्रजांनी आमची गुरुकुल परंपरा नष्ट केली. आमचे पूजनीय ग्रंथ लोप पावण्याच्या स्थितीत होते. अशा वेळी गीता प्रेससारख्या संस्थांनी त्यांना वाचवण्याचे काम केले. हे ग्रंथ आज घरोघरी पोचले आहेत. या ग्रंथांशी आपल्या पुढच्या पिढ्या जोडल्या जात आहेत.
‘तबलिगी जमात’चे मौलाना तौकीर अहमद यांचे फुत्कार ! थेट पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इस्लाम स्वीकारण्याचे निमंत्रण देण्याचे धाडस दाखवणारे मौलाना सर्वसामान्य हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करत नसतील कशावरून ?