जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भक्तीमय वातावरण देहूतून प्रस्थान !

इनामदार वाड्यात जगद्गुरु तुकोबांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले.

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी : महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाची अमूल्य परंपरा !

वारी समता, बंधुभाव आणि मानवता यांचा संदेश देते.

‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पताका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ !

‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पताका घेऊन वारकरी येण्यास प्रारंभ !

देहू-आळंदी आणि पंढरपूर पांडुरंगाच्या भक्तीत बुडून गेले असून सर्वत्र चैतन्य आणि श्री विठ्ठलाच्या भेटीची अपूर्व ओढ पहायला मिळत आहे. इथे पाऊस असला, तरी दिंड्यांची लगबग चालू आहे. पुणे शहरही या आठवड्यात दिंडीमय झालेले आढळून येणार आहे.

आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !

आषाढी वारीसाठी आळंदी नगरी सज्ज !

इंद्रायणीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे प्रशासनाकडून सतर्कतेची चेतावणी

पंढरपूर वारीला जाणार्‍या गोव्यातील वारकरी दिंड्यांसाठी राज्य सरकारची नवी अर्थसाहाय्य योजना

पंढरपूर वारीला जाणार्‍या गोव्यातील वारकरी दिंड्यांसाठी राज्य सरकारची नवी अर्थसाहाय्य योजना

उद्या अर्थसाहाय्य वितरण आणि प्रस्थान सोहळा

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

हिंदु जनजागृती समितीकडून निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे सदेह वैकुंठगमन ही केवळ भावनिक श्रद्धा नसून ही घटना वारकरी परंपरा आणि संत साहित्य यांचा पवित्र गाभा आहे.

आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज !

आषाढी वारीसाठी देहू आणि आळंदी नगरी सज्ज !

देहूतील पालखी सोहळा ७ जुलैला, तर आळंदीतील ८ जुलैला प्रस्थान ठेवणार !

‘नमामि इंद्रायणी’ योजनेवर कोट्यवधी रुपये व्यय करूनही तिचे प्रदूषण रोखण्यास अपयश ! – आमदार नाना पटोले, काँग्रेस

‘नमामि इंद्रायणी’ योजनेवर कोट्यवधी रुपये व्यय करूनही तिचे प्रदूषण रोखण्यास अपयश ! – आमदार नाना पटोले, काँग्रेस

‘नमामि इंद्रायणी’ योजना चालू करून सरकारने कोट्यवधी रुपयांचे प्रावधान केले. या योजनेच्या अंतर्गत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेचे काम होणे अपेक्षित होते; मात्र इंद्रायणी नदी रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.

आषाढी वारीसाठी १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे अनुदान

आषाढी वारीसाठी १ सहस्र ४०० दिंड्यांना प्रत्येकी २० सहस्र रुपयांचे अनुदान

१० जुलैला रात्री ९ वाजता शहरात एकाच वेळी लाखो वारकरी आणि नागरिक ‘पसायदान’ म्हणणार आहेत

पालखी सोहळा अथपासून इथपर्यंतचा प्रवास

पालखी सोहळा अथपासून इथपर्यंतचा प्रवास

खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ, व्यवस्था आणि रस्ते पालटले; पण वारकर्‍यांच्या ओठांवरील ज्ञानोबा-तुकोबाचा गजर आजही तितक्याच श्रद्धेने आसमंतात घुमत आहे.