Rajkot Muslims Threatened Hindus To Vacate Shops : राजकोट (गुजरात) येथे वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे सांगून हिंदूंची दुकाने बलपूर्वक बळकावली !
दुकानांतील वस्तू रस्त्यावर फेकल्या
८ मुसलमानांना अटक
दुकानांतील वस्तू रस्त्यावर फेकल्या
८ मुसलमानांना अटक
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे हिंदूंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास आश्चर्य वाटणार नाही. ही मागणी लावून धरण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !
वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले.
सर्व विश्वस्त आणि समस्त हिंदू यांमध्ये जागृती करण्याचा निर्णय शिर्डी येथील मंदिर-न्यास परिषदेत उपस्थित विश्वस्तांनी घेतला. ‘मंदिरात अहिंदूंना प्रवेश आणि व्यवसाय बंदी’ या परिसंवादाच्या वेळी विश्वस्तांनी हात उंचावून याविषयीची सिद्धता दर्शवली.
हिंदूंना जाचक ठरणार्या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !
‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
५ मार्च २०१४ या दिवशी सकाळी मनमोहन सिंह यांच्या सरकारने एकूण १२३ सरकारी मालमत्ता वक्फ बोर्डाला २ अटींच्या अधीन राहून हस्तांतरित करत असल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा आदेश काय होता ? त्याचे वक्फ बोर्डाला काय लाभ झाला ? याविषयी माहिती देणारा हा लेख…
दुर्गाडी गड अतिक्रमणमुक्त करण्यासाठी लढा देणार्या प्रत्येकाचे अभिनंदन ! आता महाराष्ट्र सरकारने राज्यातील गडांवर झालेले मुसलमानांचे अशा प्रकारचे अतिक्रमण हटवण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन गड अतिक्रमणांपासून मुक्त करावेत !
भारतातील वक्फ मालमत्ता पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्यासाठी ‘वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४’ नुकतेच लोकसभेत सादर करण्यात आले. फसव्या पद्धतीने मालमत्तांवर अतिक्रमण करणारी वक्फ मंडळे आता भ्रष्टाचाराचा कणा बनली आहेत. स्
भारतातील वक्फ मालमत्ता पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रभावी करण्यासाठी ‘वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४’ नुकतेच लोकसभेत सादर करण्यात आले. फसव्या पद्धतीने मालमत्तांवर अतिक्रमण करणारी वक्फ मंडळे आता भ्रष्टाचाराचा कणा बनली आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस सरकारांनी वक्फ बोर्डांना अनियंत्रित मालमत्ता दिल्या, ज्यामुळे ते सर्वांत मोठे जमीनदार बनले. इस्लामी ग्रंथ ‘हदीस’(निर्देश)नुसार ‘वक्फ’ हा एक मुसलमान दाता आहे, जो इस्लामी कायद्यानुसार … Read more