‘वंदे भारत’ एक्सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !
यापूर्वी महाराष्ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्यासाठी या एक्सप्रेसला ६ घंटे लागतील.
यापूर्वी महाराष्ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्यासाठी या एक्सप्रेसला ६ घंटे लागतील.
गोवा पर्यटन खात्याने पर्यटक उद्योगाला भेडसावणार्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने नव्याने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचना . . .
हिंदु धर्मसंस्कृती रक्षणाचे कार्य करणार्या तपोभूमी गुरुपिठामुळे गोवा आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
झारखंड येथील सम्मेद शिखरजी हे जैन तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्रच राहील, त्याचे पर्यटनस्थळात रूपांतर केले जाणार नाही, असा निर्णय केंद्रशासन आणि झारखंड शासन यांनी घेतला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बालसिंह लालपुरा यांनी दिली.
‘सम्मेद यात्रा पूर्ण केल्याविना आमचे जीवन अपूर्ण आहे’, असे आम्ही मानतो. सरकारने केवळ ‘सम्मेद शिखरजी’च नव्हे, तर हिंदूंच्या सर्वच पवित्र स्थळांना ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून घोषित करायला हवे. हिंदु आणि जैन समाज हे भिन्न नाहीत.
या कार्यक्रमांच्या अनुज्ञप्तीसाठी खात्याकडे जमा करण्यात येणार्या सुरक्षा रकमेत कोणताही पालट करण्यात आलेला नाही.
सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.
त्र्यंबकेश्वर येथील पवित्र ब्रह्मगिरी पर्वतवरील अवैध उत्खननाचे प्रकरण
हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित
महत्त्वाच्या मंदिरांसह छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या गडदुर्गांवरही अनेक जागृत मंदिरे आहेत. तेथेही धर्मांधांनी अतिक्रमण करून त्यांचे अस्तित्व धोक्यात आणले आहे. त्यामुळे लोकशाही मार्गाने विरोध करावा आणि आपले धर्मकर्तव्य बजावावे.