S Jaishankar On Pakistan : पाकिस्तानसमवेतच्या चर्चेचा काळ संपला !
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
भारतातील मशिदींमध्ये कोणते संदेश दिले जातात ? याची माहिती गुप्तचर, पोलीस घेत आहेत का ? आणि काही आक्षेपार्ह असल्यास कारवाई केली जाते का ? असे प्रश्न यावरून उपस्थित होतात !
याला म्हणतात उंदराला मांजराची साक्ष ! जिहादी आतंकवादाचा उगम पाकिस्तानात झाला आहे, तर रशियाला शह देण्यासाठी अमेरिकेने ‘अल्-कायदा’सारख्या जिहादी आतंकवादी संघटनेला मोठे केले. हे दोघे एकमेकांना साहाय्यच करणार, यात काय आश्चर्य ?
जिहादी पक्षावरील बंदी उठवणे, याचाच अर्थ बांगलादेशात हिंसाचार करणार्यांना पाठीशी घालण्यात आल्याचेच दर्शक आहे ! यामुळे भविष्यात बांगलादेशातील हिंदू नामशेष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पाकिस्तानातील जिहादी आतंकवादी फरहातुल्ला घोरी याने भारतातील आतंकवाद्यांच्या स्थानिक गटांना (‘स्लीपर सेल’ना) ‘भारतीय रेल्वे, इंधन आणि जल वाहिन्या (पाईपलाईन)…
‘गेल्या ७-८ वर्षांपासून बंगाल सरकारची कुकृत्ये चर्चेत आहेत. सत्तेचा माज असलेल्या सरकारला त्याचा काही फरक पडत नाही; कारण मुर्दाड मने झालेली बंगालमधील जनता तृणमूल पक्षाला परत परत निवडून देते !
भारतात रेल्वेच्या अपघातांमागील कारणे यातून लक्षात येतात. हा ‘रेल्वे जिहाद’ असून देशातील सर्व प्रकारचे जिहाद मोडून काढण्यासाठी आता कठोर होणे आवश्यक झाले आहे !
या सदस्यांनी प्रथम ही वाहने थांबवली आणि प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्यानंतर पंजाबी वंशाच्या मुसलमानांना ठार केले, असे सांगण्यात येत आहे.
अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली एक्स, फेसबुक आणि अन्य सामाजिक माध्यमांवर हिंदु धर्म आणि भारत यांच्या विरोधात लिखाण केले जाते आणि त्यावर हा आस्थापनांचे मालक काहीही कारवाई करत नाहीत.
पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर घडणार्या गुन्ह्यांचाही सुगावा लागू न शकणार्या पोलिसांना दुर्गम भागातील गुन्ह्यांचा सुगावा कधी लागेल का ? हे पोलिसांना लज्जास्पद ! असे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?