अशा शाब्दिक फटकारण्याचा कोडग्या पाकवर काहीही परिणाम होत नसल्याने भारताने त्याला शस्त्रांच्या भाषेत धडा शिकवून भारतातील आतंकवादाची समस्या कायमची संपवावी ! – संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) – पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांत शांतता आणि सुरक्षितता यांविषयी बोलतो; परंतु त्यांचे पंतप्रधान इम्रान खान हे जागतिक आतंकवादी ओसामा बिन लादेन याला ‘हुतात्मा’ संबोधून त्याला गौरवतात, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे भारताने पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले होते.
Counsellor in India’s Permanent Mission to the U.N., A. Amarnath, said that #India does not need advice from a nation with a proven track record of illicit export of nuclear material and technology.https://t.co/X5w0ucnypp
— The Hindu (@the_hindu) October 5, 2021
संयुक्त राष्ट्रांतील भारताचे प्रतिनिधी ए. अमरनाथ यांनी पुढे म्हणाले की, जागतिक आतंकवादाचे केंद्रबिंदू म्हणून पाकिस्तान वारंवार त्याच्या शेजारी देशांविरुद्ध आतंकवादाचा वापर करत आहे. त्याला संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांची पर्वा नाही. या बहुपक्षीय मंचांवर खोटे पसरवण्याच्या प्रयत्नासाठी पाकिस्तान अवमानास पात्र आहेे.
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला!
(म्हणे) ‘भारताने औषधांच्या खोक्यातून अफगाणिस्तानला ड्रोन पाठवले !’ : Pakistan Defense Minister Khwaja Asif