पटसंख्येच्या नावे शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये ! – श्रीपाद जोशी, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे संयोजक

२० पटसंख्येपेक्षा अल्प विद्यार्थी संख्या असणार्‍या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन (अन्य व्यवस्था करून) करून अल्प पटसंख्येच्या शाळा बंद करणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे; पण ‘ही गंभीर गोष्ट असून पटसंख्येच्या नावावर शासनाने ५ सहस्र शाळा समायोजन करून बंद करू नये’, अशी मागणी..

शिक्षिकेला अटकेपासून दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार !

पूर्वप्राथमिक शाळेतील मुलाला अयोग्य वागणूक दिल्याचे प्रकरण

विद्यार्थ्यांकडून ३० वेळा लिहायला लावले ‘मी पैसे आणायला विसरणार नाही’ हे वाक्य !

विद्यार्थ्यांवर पैशासाठी दबाव टाकून त्यांच्या बालमनाचा विचारही न करणारे शिक्षक असणार्‍या अशा शाळा विद्यार्थ्यांना काय घडवणार ?

छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापिठातील प्राध्‍यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्‍कार !

असे वासनांध प्राध्‍यापक विद्यार्थ्‍यांना काय घडवत असणार ? अशा प्राध्‍यापकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी !

पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या धर्मांध प्राध्यापकावरील गुन्हा रहित करण्यास उच्च न्यायालयाचा नकार !

‘अशा राष्ट्रघातकी वृत्तीच्या प्राध्यापकांच्या हाताखाली विद्यार्थी नव्हे, तर देशद्रोहीच निपजतील. सरकारने अशा पाकप्रेमींना पाकिस्तानमध्ये पाठवून द्यावे !’

सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील एका मद्यपी शिक्षकाचे कृत्य उघड करणार्‍या पत्रकाराला शिक्षकाची धमकी

शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना ! असे शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्यासमोर कोणता आदर्श ठेवणार ?

‘डी.एड्.’ कायमचे बंद होऊन ‘बी.एड्.’ करणे बंधनकारक !

केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय धोरण राबवण्यास राज्याकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अकृषिक विद्यापिठांमध्ये जून २०२३-२४ पासून या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची कार्यवाही होणार आहे.

बालिकेवर बलात्काराच्या प्रकरणी दोघा शिक्षकांना आजन्म कारावासाची शिक्षा

वरील दोघा नराधम शिक्षकांनी बालिकेला शाळेतील स्वच्छतागृहात नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केला होता. हा खटला लढत असतांना पीडितेच्या वडिलांची नोकरीही गेली होती. तथापि त्यांनी हार न मानता चिकाटीने लढा दिला.

आम्‍ही अशा निर्जनस्‍थळी असलेल्‍या शाळांवर पोचायचे कसे ? – पन्‍नाशी ओलांडलेल्‍या पावणेतीनशे शिक्षकांचा प्रश्‍न

शिक्षकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्‍वतःहून यावर तोडगा काढला पाहिजे !

श्री सरस्वतीदेवीची विटंबना थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने वर्ष २०१२ – १३ मध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ६-७ फूट उंचीची श्री सरस्वतीदेवीची मूर्ती भेट दिली होती; मात्र ज्या भावाने शिक्षकाने ही मूर्ती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भेट दिली, त्या भावाने शिक्षण विभागाच्या वतीने त्याचे पावित्र्य राखले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.