नवी मुंबईकरांचा मालमत्ताकर माफीचा ठराव लवकर संमत करावा !

गणेश नाईक यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये नगरविकास विभागावरील पुरवणी मागण्यांच्या संदर्भात चर्चा करतांना नवी मुंबईकरांना मालमत्ता करमाफी देण्याची आग्रही मागणी केली.

मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आणण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध करणे !

उद्या भारतात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली की, येथे हाच प्रकार केला जाणार, यात शंका नाही. काश्मीरमध्ये हिंदूंच्या संदर्भात हेच घडले, हा ताजा इतिहास आहे !

३० नोव्हेंबरपर्यंत कर भरा, अन्यथा जप्तीची कारवाई ! – शीतल तेली-उगले, महापालिका आयुक्त, सोलापूर

नागरिकांनी महापालिकेचा कर ३० नोव्हेंबरपूर्वी भरावा. यानंतर थकबाकीदारांना नोटिसा देऊन त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित विभागास आदेश दिले असल्याची माहिती पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.

व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार ! – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा

कर न भरता व्यवसाय करण्यातून मत्स्यव्यावसायिकांची नीतीमत्ता किती ढासळली आहे, ते दिसून येते. समाजात प्रामाणिकपणा अपवादानेच दिसून येतो, याचे कारण त्यांना धर्मशिक्षण नसणे, हेच आहे !

मिळकत कराची थकबाकी असलेल्या २१ मालमत्ता शासनाधीन !

१ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सदनिका धारकांवरही कारवाई करण्याचे नियोजन केले आहे, असे साहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांना पथकरामधून सूट !

पथकरामधून सूट मिळण्यासाठी नागरिकांनी वाहनांची कागदपत्रे स्थानिक प्रादेशिक परिवहन विभाग (आर्.टी.ओ.) यांच्या कार्यालयात जमा करावी.

केंद्र सरकारने सुटे धान्य, लस्सी आदींवरील जी.एस्.टी. मागे घेतला !

सुट्या डाळी, गहू, राई, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यांवर ५ टक्के जी.एस्.टी. द्यावा लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली.

जीवनावश्यक वस्तूंवरील ‘जी.एस्.टी.’च्या निषेधार्थ व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद !

केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्यपदार्थांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.)लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी एक दिवसाचा बंद पाळला होता.

चिनी आस्थापन ‘ओप्पो’कडून ४ सहस्र ३८९ कोटी रुपयांची करचोरी !

‘शाओमी’, ‘विवो’नंतर आता ‘ओप्पो’ या चिनी आस्थापनांकडून अशा प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. यावरून अशा आस्थापनांना भारतातून हद्दपार करण्याची आवश्यकता आहे, हे लक्षात येते !

शेतीमालांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लावल्याने किंमती वाढणार !

केंद्र सरकारने पॅकिंग (बांधणी) केलेल्या आणि लेबल (नाव) लावलेल्या सर्व खाद्यपदार्थांवर, तसेच शेतीमालावर ५ टक्के जी.एस्.टी. (वस्तू आणि सेवा कर) लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाई वाढणार आहे. त्याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होणार आहे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.