युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुंबई येथे गोळी झाडून तरुणीची हत्या केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून युवकाची आत्महत्या

मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या येथे ४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता २६ वर्षीय युवकाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.

सिस्टर अभया हत्या प्रकरण आणि वासनांध पाद्रयांची दुष्कृत्ये !

एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्‍वास अजूनही टिकून आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कर्नाटकच्या विधान परिषदेचे उपसभापती धर्मेगौडा यांची आत्महत्या

काही दिवसांपूर्वी विधान परिषद सभागृहामध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी धर्मेगौडा यांच्याशी गैरवर्तन केले होते. त्यांना सभापतींच्या आसंदीवरून बलपूर्वक खेचून उठवले होते.

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत यांची हत्या कि आत्महत्या याच्या अन्वेषणाचे निष्कर्ष घोषित करावेत ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

सीबीआयने अभिनेते सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूच्या अन्वेषणास प्रारंभ करून आता जवळपास ५ मास झाले आहेत; मात्र त्याची हत्या झाली होती कि त्याने आत्महत्या केली ? याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही.

आत्महत्येसाठी अनुमती देत नसाल, तर नक्षलवादी होईन !

वडिलांनी शेतीसाठी घेतलेले पीककर्ज न फेडल्याने शिक्षणासाठी धडपडणार्‍या वैभव याला अधिकोषांनी कर्ज नाकारले. पैशांअभावी शिक्षण थांबल्याने निराश होऊन त्याने मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्येची अनुमती मागितली आहे.

नागपूर येथे ५० लाख रुपये हुंड्याच्या मागणीला कंटाळून विवाहित आधुनिक वैद्य महिलेची आत्महत्या

पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करत मंगेश यांना अटक करण्यात आली आहे.

तुलिंज (जिल्हा पालघर) पोलीस ठाण्यातील हवालदाराची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?