मानसिकदृष्ट्या स्वतःच खचलेले असे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ? यासाठी पोलिसांनाच धैर्यवान करण्याची आवश्यकता आहे !

मुंबई – पालघर जिल्ह्यातील तुलिंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सखाराम भोये यांनी २४ डिसेंबर या दिवशी सकाळी ६.३० वाजता स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेनंतर भोये यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. भोये यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलिसांकडून पुढील अन्वेषण चालू आहे.
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
राष्ट्रपतींना पाठवायचे निवेदन साहित्यिकांकडून मराठी राजभाषा निर्धार समितीकडे सुपुर्द
सर्वाेच्च न्यायालयाचा निवाडा होईपर्यंत कळसा-भंडुरा प्रकल्पांना वन मंत्रालयाची संमती मिळणार नाही !
युवकांनी अपप्रचाराला बळी न पडता स्वतःच्या उज्ज्वल भवितव्याकडे लक्ष द्यावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
डहाणू ते जव्हारपर्यंतची २१ सहस्र २२ झाडे तोडण्याची न्यायालयाची अनुमती !