सिंधुदुर्ग जिल्ह्यात तूर्तास शाळा चालू करणे अशक्य ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी
कोरोनाच्या तिसर्या लाटेची चेतावणीही देण्यात आली असून याचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या तिसर्या लाटेची चेतावणीही देण्यात आली असून याचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना संसर्गामुळे शैक्षणिक क्षेत्राची स्थिती सुधारण्यासाठी अमूलाग्र पालट होणे आवश्यक असतांना १९९ शाळेतील मुख्याध्यापक पदे रिक्त असणे गंभीर आणि चिंताजनक आहे. ही पदे तातडीने भरण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करायला हवेत.
देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली, तरी गावातील अशा समस्या सोडवल्या जात नसतील, तर ते प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे.
शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ?
दिलेल्या आदेशाची कार्यवाही खासगी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये खरेच होत आहे ना, याचा तपास करण्यासाठीही यंत्रणा राबवायला हवी. तरच शुल्काच्या संदर्भातील शाळांचा मनमानी कारभार थांबेल.
उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता तो अनुदान स्वरूपात थेट विद्यार्थ्यांच्या अधिकोष खात्यात जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय पालकांना परवडणारा नसल्याने या निर्णयाला पालक आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांनी विरोध केला आहे.
बालकांचा विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ यामधील तरतुदीनुसार सातारा येथील ‘सराह लीना स्कूल’ या शाळेची मान्यता रहित.
अशी ही अमानवीय कृत्ये धर्माच्या नावाखाली उघडउघड चालू असतांना ख्रिस्त्यांचे त्या वेळचे पोप काय करत होते ? चर्च संस्थेचे पदाधिकारी काय करत होते ? निष्पाप हिंदूंचे दमन करणार्या स्वतःच्या गुंडांना कुणीही रोखण्याचा प्रयत्न का केला नाही ?
शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अल्प होत आहे. जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
‘सेंट झेवियर’ने गोव्यातील सहस्रावधी हिंदूंवर केलेल्या अमानुष अत्याचारांच्या संदर्भातही पोप यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागायला हवी, अशी मागणी भारतीय शासनकर्त्यांनी केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते.