‘आर्.टी.ई. ॲक्ट’च्या निधीत मोठा घोटाळा झाल्याचा नागपूर येथील २५ शाळा व्यवस्थापनांचा गंभीर आरोप !

‘आर्.टी.ई. ॲक्ट’च्या निधीत मोठा घोटाळा झाल्याचा नागपूर येथील २५ शाळा व्यवस्थापनांचा गंभीर आरोप !

या संदर्भात शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे.

सातारा येथे पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्यासाठी शिक्षण विभागाचे महसूल विभागाला पत्र !

सातारा येथे पूरग्रस्तांना अन्यत्र हलवण्यासाठी शिक्षण विभागाचे महसूल विभागाला पत्र !

शाळा १७ ऑगस्टपासून चालू होत आहेत. पूरग्रस्तांना या शाळेत ठेवल्यामुळे शाळा चालू करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी शिक्षण विभागाने महसूल विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड

१७ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने राज्यातील शाळा चालू करण्यात येणार आहेत. शहरी भागात आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

१७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा चालू होणार ! – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्यात लागू करण्यात आलेल्या कोरोनाविषयक नियमावलीच्या आधीन राहून शाळा चालू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

‘आय्.सी.एम्.आर्.’च्या नियमावलीनंतरच गोव्यात शाळेचे प्रत्यक्ष वर्ग चालू होतील ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रांमधील अंतर ३० दिवस करण्याची गोवा शासनाची केंद्राकडे मागणी

शाळांमध्ये काम करणार्‍या सर्वांचे लसीकरण केल्यानंतर सामाजिक अंतर पाळून कमीतकमी इयत्ता दहावी आणि बारावी यांचे वर्ग चालू करण्याचा विचार आहे.

राज्यात दहावीचे ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण !

राज्यात दहावीचे ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

लेखापरीक्षण अहवालात त्रुटी ठेवल्याने नाटळ (कणकवली) केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर निलंबित

लेखापरीक्षण अहवालात त्रुटी ठेवल्याने नाटळ (कणकवली) केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर निलंबित

‘केंद्रप्रमुख भागोजी अडुळकर यांनी दैनंदिन उपस्थितीची नोंद ठेवली नव्हती

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

महाराष्ट्रात इयत्ता १० वीचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के !

राज्याच्या इतिहासात प्रथमच सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचे धोरण