गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २८ जुलैपासून ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील ५० ते ६० विनावापर शाळा सामाजिक संस्थांना माफक दरात भाडेतत्त्वावर देणार

शाळेत मुलीची प्रवेश प्रक्रिया न झाल्याने मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या कह्यात !

शाळेत मुलीची प्रवेश प्रक्रिया न झाल्याने मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा पुणे पोलिसांच्या कह्यात !

ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍या शैलेश शिंदे यांना पुणे पोलिसांनी घोरपडी येथून २१ जून या दिवशी कह्यात घेतले आहे.

….तर ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू ! – अशोकराव थोरात, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

….तर ऑनलाईन शिक्षणावर बहिष्कार घालू ! – अशोकराव थोरात, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

विनादाखला शालेय प्रवेशाविषयी शासनाचा निर्णय चुकीचा आहे.

संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

संभाजीनगर येथे भ्रमणभाषवरील ‘गेम’ खेळून मुलाने व्यय केले २८ सहस्र रुपये !

शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या शाळांवर फौजदारी कारवाई करा ! – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

अतिरिक्त शुल्क आकारणार्‍या शाळांवर फौजदारी कारवाई करा ! – शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारींची नोंद घेत कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांची १९ जून या दिवशी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा ! – शालेय शिक्षण विभाग

शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा ! – शालेय शिक्षण विभाग

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.

मुलींना बारावीपर्यंत शिक्षण विनामूल्य असतांनाही त्यांच्याकडून शुल्क घेत असल्याची वस्तूस्थिती !

मुलींना बारावीपर्यंत शिक्षण विनामूल्य असतांनाही त्यांच्याकडून शुल्क घेत असल्याची वस्तूस्थिती !

या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, म्हणजे अशा शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करता येईल, असे शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले. 

दाखल्याअभावी शाळांना विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही !

दाखल्याअभावी शाळांना विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारता येणार नाही !

इयत्ता नववी किंवा दहावी या वर्गांत अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी (टीसी) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी लागू केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ?