मराठी शाळांना सुगीचे दिवस !
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांकडे मराठी पाल्यांनीच पाठ फिरवल्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी वाढू लागले.
काही वर्षांपूर्वी मराठी शाळांकडे मराठी पाल्यांनीच पाठ फिरवल्याने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी वाढू लागले.
राज्यातील ५० ते ६० विनावापर शाळा सामाजिक संस्थांना माफक दरात भाडेतत्त्वावर देणार
ई-मेलद्वारे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्या शैलेश शिंदे यांना पुणे पोलिसांनी घोरपडी येथून २१ जून या दिवशी कह्यात घेतले आहे.
विनादाखला शालेय प्रवेशाविषयी शासनाचा निर्णय चुकीचा आहे.
शाळेतील ‘ऑनलाईन’ वर्ग झाल्यानंतर पालकांनी मुलांना आध्यात्मिक, सांस्कृतिक या गोष्टींसह संगीत शिकणे, संस्कृत वर्ग, योगाभ्यास अशा गोष्टींची गोडी लागण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
नागपूर विभागातील पालकांच्या तक्रारींची नोंद घेत कडू यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांची १९ जून या दिवशी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक किंवा शाळाप्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शासनाने आदेशात म्हटले आहे.
या संदर्भात पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी, म्हणजे अशा शाळा-महाविद्यालयांवर कारवाई करता येईल, असे शिक्षण विभागातील तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले.
इयत्ता नववी किंवा दहावी या वर्गांत अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेशाची मागणी करत असल्यास अशा विद्यार्थ्यांना दाखल्याअभावी (टीसी) प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असा शासन निर्णय शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी लागू केला आहे.
सर्व यंत्रणा हाताशी असतांनाही अनधिकृतपणे वर्ग चालू होईपर्यंत प्रशासनाला का समजले नाही ?