(म्हणे) ‘मंदिरात वस्त्रसंहिता म्हणजे भक्तांचा अपमान केल्यासारखे !’

मंदिराचे पावित्र्य राखणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अनेक मंदिरांमध्ये ‘छायाचित्र काढण्यास बंदी आहे’, असे लिहिलेले असते, मग तोही भक्तांचा अपमान म्हणणार का ? त्यामुळे मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी केलेली नियमावली कधीही अपमानकारक नसते.

Pakistan Targated Hindu Temples : पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिर पाडले !

पाकने पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मंदिरे पाडले ! याविषयी केंद्र सरकारने १०० कोटी हिंदूंच्या वतीने पाकला जाब विचारून ती भूमी वाचवावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

पाकिस्तानी प्रशासनाने पाडले सिंध प्रांतातील श्री हिंगलाजमाता मंदिर !

भारतात एखाद्या अनधिकृत मशिदीविषयी असे करण्याचे धाडस प्रशासन कधीतरी दाखवू शकते का ?

तुळजापूर (धाराशिव) मंदिरातील सशुल्क दर्शन बंद करण्याची मागणी !

अशी मागणी भाविकांना का करावी लागते ? मंदिरात योग्य नियम असण्यासाठी मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

मंदिर संस्कृती रक्षणासाठी हिंदूंनी सतर्क आणि संघटित व्हायला हवे ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिर महासंघाच्या माध्यमातून पंढरपूरसह अनेक मंदिरांतील समस्यांसंदर्भात आपण फार मोठे कार्य करत आहात. आम्ही ही सहकार्य करू.

पुणे येथे होणारे मंदिर अधिवेशन मंदिरांच्या संघटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल ! – सुनील घनवट, राज्य समन्वयक-महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरे ही हिंदु धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत, त्यासाठी आपण संघटित प्रयत्न करायला हवेत. धर्म टिकला, तर आपण टिकणार आहोत. धर्म टिकण्यासाठी मंदिरे टिकवली पाहिजेत.

मंदिरांचे सरकारीकरण नकोच !

मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्‍वस्‍तांकडून होत आहे. यास्‍तव सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्‍या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्‍तांच्‍या हाती पुन्‍हा येण्‍यासाठी कंबर कसण्‍याची धर्मसेवा करायला हवी हे निश्‍चित !

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील शिव मंदिरात बाँबस्फोट : ३ आतंकवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे असलेल्या शिव मंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला.

भारत ‘हिंदु राष्‍ट्र’ झाल्‍यावरच प्राचीन सनातन धर्माचे रक्षण होणे शक्‍य !

काश्‍मीर खोर्‍यामध्‍ये मुसलमान ९८ टक्‍के आहेत, परंतु तिथे मुसलमानांना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार आहेत, हे पाहून आश्‍चर्य वाटेल. तिथे असलेल्‍या १ टक्‍का हिंदूंना अल्‍पसंख्‍यांकांचे अधिकार नाहीत.

छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्‍वर मंदिराबाहेरील पिंडीजवळ व्यापार्‍याचे अतिक्रमण !

असे अतिक्रमण हटवण्याची मागणी भाविकांना का करावी लागते ? प्रशासन भाविकांचा विचार का करत नाही कि व्यापार्‍याच्या लाभामध्ये प्रशासनाचाही वाटा आहे ?