पी.एफ्.आय.वर बंदी कधी घालणार ?

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्‍न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !

केंद्र सरकार देहलीतील १ सहस्र १०० शरणार्थी रोहिग्यांना २५० सदनिकांमध्ये हालवणार

३ वेळचे जेवण, दूरभाष, दूरचित्रवाणीसंच आदी सुविधाही पुरवणार  
देहली पोलिसांचे २४ घंटे संरक्षण असणार

४ घुसखोर रोहिंग्या मुसलमान महिलांना त्यांच्या देशात पाठवण्यावर कोलकाता उच्च न्यायालयाची स्थगिती

वर्ष २०१६ मध्ये या महिलांना त्यांच्या १३ मुलांसह भारतात घुसखोरी केल्यामुळे पकडण्यात आले होते.

कमलेश तिवारी यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ फाशी द्या, अन्यथा मी आत्मदहन करीन !

आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस प्रयत्न होत नसल्यानेच हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आगामी भारत दौर्‍यात रोहिंग्यांविषयी चर्चा करणार

भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्या मुसलमान अमली पदार्थ आणि महिला यांची तस्करी करत आहेत ! – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना

बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?

रोहिंग्या मुसलमान भारतातून बांगलादेशात करत आहेत घुसखोरी ! – बांगलादेश

बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !

उत्तराखंडच्या नैनितालमध्ये पडताळणीत सापडले १ सहस्र ५४७ घुसखोर !

एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात घुसखोरी होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?

अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे, हे देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवात (हरियाणा) या ठिकाणांसह देशातील अनेक भागांत कर्करोगासारखे पसरले आहेत.