पी.एफ्.आय.वर बंदी कधी घालणार ?
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) ही जिहादी संघटना रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भरती करण्यासाठी त्यांचे बनावट आधारकार्ड बनवत आहे, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.
राष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे !
३ वेळचे जेवण, दूरभाष, दूरचित्रवाणीसंच आदी सुविधाही पुरवणार
देहली पोलिसांचे २४ घंटे संरक्षण असणार
वर्ष २०१६ मध्ये या महिलांना त्यांच्या १३ मुलांसह भारतात घुसखोरी केल्यामुळे पकडण्यात आले होते.
आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस प्रयत्न होत नसल्यानेच हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?
बांगलादेशाने कधी त्यांच्या देशातून भारतात घुसखोरी करणार्या बांगलादेशी मुसलमानांना रोखण्याचा प्रयत्न केला आहे का ? आताही भारतात घुसलेल्या बांगलादेशींना पुन्हा बांगलादेशात पाठवले, तर बांगलादेश ते निमूटपणे स्वीकारणार आहे का ? याची उत्तरे त्याने दिली पाहिजेत !
एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जिल्ह्यात घुसखोरी होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ?
ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवात (हरियाणा) या ठिकाणांसह देशातील अनेक भागांत कर्करोगासारखे पसरले आहेत.