उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या २ घटनांमध्ये धर्मांध डॉक्टर आणि मौलवी यांना अटक
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने हिंदूंचे धर्मांतर करण्याचा उघडपणे प्रयत्न केला जात आहे आणि त्याला हिंदू बळी पडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ हा कायदा करावा !