पोर्तुगिजांच्या धर्मांधतेचे पुराव्यांसहित दर्शन घडवणारे आणि गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा ऱ्हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !

हिंदु रक्षा महाआघाडीच्या ‘गोवा इन्क्विझिशन’च्या विरोधातील जागृती मोहिमेच्या निमित्ताने…

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

लक्षावधी हिंदूंनी आतापर्यंत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला किंवा अन्य धर्म स्वीकारला; मात्र हिंदूंनी कधी त्यांना मारहाण केल्याचे ऐकिवात नाही;

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद्या’च्या घरावर बुलडोझरद्वारे कारवाई !

एका मुसलमान तरुणाने त्याची खोटी ओळख सांगून जिल्ह्यातील डबरा येथील एका हिंदु मुलीशी मैत्री केली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पुढे तिच्याशी विवाह केला.

क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये ख्रिस्ती नसलेल्यांना बायबल शिकणे बंधनकारक केल्याच्या प्रकरणी चौकशी करणार ! – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.

धर्मांतराच्या अंतहीन क्लृप्त्या !

इंग्रज ख्रिस्ती प्रथांची देण आपल्याला देऊन गेले आणि आपण त्याच्या आधीन झाल्याने त्यांना धर्मपरिवर्तन करणे सोपे जात आहे. हिंदूंनी स्वधर्माचे महत्त्व जाणून धर्माचरण केले, तर आणि तरच त्यांचे ख्रिस्तीकरण थांबू शकते, हे हिंदुत्वनिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे !

मंदिरांतून हिंदूंना आपल्या धर्माची तत्त्वे आणि मूलभूत ज्ञान दिले गेले पाहिजे ! – परमात्माजी महाराज, श्रीक्षेत्र द्वारापूर, धारवाड येथील श्री परमात्मा महासंस्थानमचे श्रीगुरु

प्रतिदिन भारतात २ सहस्र ५०० ते ३ सहस्र हिंदूंचे धर्मांतर होते. हे थांबवण्यासाठी कायदा आणायला हवा.

केंद्र सरकारने धर्मांतरविरोधी राष्ट्रीय कायदा आणून धर्मांतर अवैध ठरवावे ! – महामंडलेश्वर आचार्य स्वामी श्री प्रणवानंद सरस्वतीजी महाराज

सनातन धर्मावर ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान धर्मांतराच्या माध्यमातून आक्रमणे करत आहेत. आमची वैचारिकता, राष्ट्रीय आणि सांस्कृतिक चेतना नष्ट करण्यासाठी अन्य धर्मीय कार्यरत आहेत.

धर्मांतर हे भारताला विभाजनाच्या दिशेने घेऊन जात असल्याने ते रोखण्यासाठी  हिंदु धर्माचा प्रसार करणे आवश्यक ! – मोहन गौडा

कर्नाटक राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू होऊ नये, यासाठी ख्रिस्ती मिशनरी प्रयत्न करत आहेत. फक्त कर्नाटकच नव्हे, तर संपूर्ण देशभरात धर्मांतरबंदी कायदा आणला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समिती कार्य करत आहे.

धर्मांतर हे भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंना फसवत आहेत ! – प्रबल प्रतापसिंह जुदेव

धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली होती.