‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु स्त्रियांनो, इस्लामी कायद्यांविषयी हे तुम्हाला ठाऊक आहे का ?

हिंदु स्त्रियांना बाटवून त्यांची लग्ने केली जातात. जर त्यांना यातून बाहेर पडायचे असेल, तर कसे पडायचे आणि त्यांना साहाय्य करू इच्छिणार्‍या हिंदु बांधवांनी कायदा कसा वापरायचा ? हा या लेखाचा मूळ उद्देश आहे.

कवी महंमद इक्बाल यांचेही पूर्वज हिंदू असणे आणि इक्बाल यांनी मुस्लिम लीगचे अध्यक्ष असतांना ब्रिटिशांकडे मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करणे !

‘मुसलमानांसाठी स्वायत्त प्रदेश असावा’, ही कल्पना डोक्यात सर्वांत प्रथम निर्माण झालेले आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’ या गीताची रचना करणारे महंमद इक्बाल हेही पूर्वीचे हिंदूच.

असदुद्दीन ओवैसी यांचे पूर्वज हिंदु असणे आणि आता असदुद्दीन अन् अकबरुद्दीन हे ओवैसी बंधू कट्टर हिंदुद्वेष्टे होणे !

‘भाग्यनगरातील (हैद्राबाद) गोशामहल विधानसभा क्षेत्राचे कट्टर हिंदुत्वनिष्ठ आमदार राजासिंह ठाकूर यांच्या मते असदुद्दीन ओवैसी यांचेही पूर्वज हिंदूच होते. निजामाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी धर्मांतर करून इस्लाम स्वीकारला.

अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

धर्मांतर करणार्‍या नागरिकांना आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असा कायदा हवा !

देहलीतील ‘यू ट्यूब चॅनल’च्या मालकाकडून हिंदु महिला पत्रकाराला इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव

‘या प्रकरणी २ मासांपूर्वी देहली पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतरही अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही’, असा या महिला पत्रकाराने आरोप केला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ तिने सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.

धर्मांतरासाठी दबाव आणल्यामुळे आत्महत्या केलेल्या लावण्या या हिंदु विद्यार्थीनीची व्यथा व्हिडिओद्वारे उघड

या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होणे हिंदूंना अपेक्षित आहे !

भारत हिंदु राष्ट्राच्या उंबरठ्यावर..!

हिंदु धर्माला ऊर्जितावस्था देणार्‍या काही घटनाही घडत आहेत. त्यामुळे मूळचे सार्वभौर्म हिंदु राष्ट्र असलेल्या भारताची वाटचाल त्या दिशेने वेगाने होत आहे, असे म्हटल्यास नवल नाही.

लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे विवाहाचे प्रमाणपत्र देण्यासाठी धर्मांध सरकारी कर्मचार्‍याने हिंदु युवकावर धर्मांतरासाठी दबाव टाकला !

अशा धर्मांधांना केवळ फटकारण्याच्या ऐवजी त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करायला हवी !

धर्मांतरबंदी कायदा हवाच !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो….

धर्मांतर हे भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली हिंदूंना फसवत आहेत ! – प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रमुख, ‘अखिल भारतीय घरवापसी’ संघटना आणि भाजपचे छत्तीसगड प्रदेशमंत्री

धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत.