अमली पदार्थांच्या प्रकरणी जामिनावर असलेल्या कन्नड अभिनेत्री संजल गुलरानी यांचे बलपूर्वक धर्मांतर

एवढेच नव्हे, तर त्यांचे ‘महिरा’ असे नामकरणही करण्यात आले आहे. त्याला पुरावा म्हणून नामकरण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे…

लव्ह जिहादमध्ये हात असल्याचे आढळल्यास मशीद, मदरसे यांना मिळणारे सरकारी साहाय्य रहित होणार  

मध्यप्रदेश सरकार लव्ह जिहादविरोधी कायदा बनवत आहे. ‘धर्मस्वातंत्र्य’ असे या विधेयकाचे नाव असणार आहे.

अखिल मानवजातीचे ऐहिक आणि पारलौकिक कल्याण साधणारी हिंदु संस्कृती !

‘अनादी काळापासून हिंदु संस्कृती अस्तित्वात आहे, तसेच ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे जगाला तिचे आश्‍चर्य वाटते. ते हिंदु संस्कृतीला मान देतात; कारण देवता, अवतार, ऋषिमुनी, ४ वेद, १८ पुराणे हे आमचे आदर्श आहेत.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे दोघा धर्मांधांवर ‘लव्ह जिहाद’विरोधी गुन्हा नोंद

‘लव्ह जिहाद’ची कित्येक प्रकरणे सर्रास घडत असूनही ‘लव्ह जिहाद’ कुठे आहे ?’ हा प्रश्‍न विचारणारे डोळे असूनही आंधळेच होत ! त्यामुळेच उत्तरप्रदेश शासनाप्रमाणेच केंद्र सरकारनेही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा !

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण

बजरंग दलाचे श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी  शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. आक्रमणामागील कारण समजू शकलेले नाही. श्री. नागेश हे गोरक्षण, धर्मांतर रोखणे आदी धर्मकार्यात आघाडीवर असतात.

कर्नाटक के शिवमोग्गा में बजरंग दल के कार्यकर्ता श्री. नागेश अज्ञातों द्वारा आक्रमण में घायल !

देश में हिन्दुत्वनिष्ठों की रक्षा कब होगी ?

हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. नागेश यांच्यावर येथील उर्दू शाळेजवळ १० ते १५ जणांनी शस्त्रांद्वारे प्राणघातक आक्रमण केले. यात गंभीररित्या घायाळ झालेल्या श्री. नागेश यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !

महिलांचा आत्मसन्मान महत्त्वाचा !

लव्ह जिहाद्यांच्या कारस्थानांना हिंदु युवती बळी पडू नयेत, धर्मांतरासाठी दाखवल्या जाणार्‍या आमिषाला बळी पडू नये, याकरता बालपणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण देणे, स्वधर्माविषयी अभिमान वाढेल, असे धर्मशिक्षण देणे, आयुष्यातील कठीण प्रसंगांत स्थिर राहून धर्माची कास धरून वाट काढणे, हेच आता हिंदु समाजाला शिकवायला हवे !

हिंदुद्वेष्ट्या लेखिका अरूंधती रॉय यांनी जर्मन वृत्तवाहिनीवरून भारत शासनावर केलेल्या टिकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण

‘भारतात इस्लामद्वेषाची परिसीमा’ या कार्यक्रमात अरूंधती रॉय यांनी केलेल्या भारतविरोधी टीकेचे हिंदुत्वनिष्ठ मारिया वर्थ यांनी केलेले खंडण प्रसिद्ध करत आहोत.