धर्मांधाने हिंदु बनून युवतीशी लग्न केले आणि लैंगिक शोषण करून तिला सोडून दिले !
धर्मांध त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रसंगी हिंदुही बनतात, हे लक्षात घ्या आणि सावध व्हा ! धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणा !
धर्मांध त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रसंगी हिंदुही बनतात, हे लक्षात घ्या आणि सावध व्हा ! धर्मांधांचा जिहाद संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता जाणा !
देशात धर्मांधांकडून हिंदु महिलांवर राजरोसपणे बलात्कार आणि त्यांचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यामुळे ‘आपण भारतात रहातो कि पाकिस्तानमध्ये ?’, असा प्रश्न हिंदूंना पडल्यास आश्चर्य वाटू नये !
उत्तरप्रदेश सरकारने ‘लव्ह जिहाद’ करणार्या धर्मांधांचीही संपत्ती कह्यात घेऊन त्यांना आजन्म कारागृहात डांबले, तरच असे अपप्रकार कुठेतरी न्यून होतील !
भारताचे इस्लामीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ खिळखिळी करण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन जागृत व्हायला हवे. स्त्रियांनी स्वत:च्या घरात ‘आपण हलाल प्रमाणित वस्तू तर आणत नाही ना ?’, याकडे लक्षपूर्वक पहायला हवे
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना हिंदूंना अशा प्रकारचे आंदोलन करावे लागू नये, तर सरकारने याविरोधात कठोर कारवाई करावी, असेच हिंदूंना वाटते !
मध्यप्रदेशमधील भाजप सरकारने या प्रकरणी चौकशी करून सत्य हिंदूंसमोर आणले पाहिजे, अशी हिंदूंची मागणी आहे !
विज्ञापन पूर्णपणे अवैध असल्यामुळे त्यावर प्रतिबंध लावणे आवश्यक आहे, त्याकरिता योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदन ‘परभणी अधिवक्ता संघटने’च्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश वडदकर यांना ३० नोव्हेंबर या दिवशी देण्यात आले.
देशात प्रतिदिन सहस्रो हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सर्वत्र धर्मांतरविरोधी कायदा न करणे, हे अप्रत्यक्षपणे धर्मांतराला हातभार लावण्यासारखे नव्हे का ? हिंदूंनीही संघटितपणे हा कायदा लवकरात लवकर करण्याची मागणी केली पाहिजे !
एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.
भारतीय लोकभाषा आणि संस्कृत यांना संपवले जात आहे; तरीही संपूर्ण देश मौनात आहे. भाषा नष्ट झाल्यास संस्कृतीही नष्ट होईल. तरीही हिंदु समाज झोपला आहे का ?