हिंदु नाव सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह करणार्या धर्मांधाला अटक
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, असे हिंदूंना वाटते !
कर्नाटकमध्ये ‘धर्मांतरविरोधी कायदा’ पारित झाला आहे. तमिळनाडूमध्येही असा कायदा करण्याची मागणी आम्ही केली आहे.
देशातील फुटीरतावादी शक्तींचा वाढता प्रभाव हे मोठे आव्हान आहे. जसजसा जनगणनेचा काळ जवळ येत आहे, तसे ‘आम्ही हिंदू नाही’ हे सांगण्यासाठी समुदायांना उद्युक्त केले जात आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.
अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होण्यासाठी राज्यातील भाजप सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
धर्मांतरामुळे तमिळनाडूमधील कन्याकुमारीसारख्या जिल्ह्यात आज हिंदू अल्पसंख्य झाले आहेत. राज्यातील सरकार ख्रिस्तीधार्जिणे आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीच ‘हे सरकार केवळ अल्पसंख्यांकासाठी आहे’, असे एका बैठकीत जाहीरपणे सांगितले होते.
ही कामे करणे शक्य नसतांनाही छळ आणि बळजोरी यांमुळे ती मला करावी लागत होती. मला धर्मांतर करायचे नव्हते. त्यामुळे मला आत्महत्या करण्याविना पर्याय नव्हता.’’
ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कशाचेच भय न राहिल्यामुळे ते आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्यास धजावतात. अशांवर कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
एखाद्या हिंदु संस्थेमध्ये अशी घटना घडली असती, तर तथाकथित निधर्मी आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंना झोडपून काढले असते: मात्र ख्रिस्ती मिशनर्यांच्या संस्थेत ही घटना घडल्याने ते शांत आहेत, हे लक्षात घ्या !
तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे त्यांना योग्य साधना ठाऊक नसते आणि म्हणून त्यांची देवावरील श्रद्धा न्यून होते. अशांना ख्रिस्ती मिशनरी जाळ्यात ओढतात आणि त्यांचे धर्मांतर करतात, हे लक्षात घेता हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी प्रयत्न केले पाहिजेत !