नेवासा (नगर) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
हिंदु धर्माला साजेशी अशी नावे देत कार्यक्रमाचे आयोजन करत धर्मांतराचा कुटील हेतू साध्य करू पहाणार्या ख्रिस्ती मिशनर्यांना वेळीच खडसवा !
हिंदूंनो कृती कराल, संघर्ष कराल, तर वाचाल. समाजामध्ये जनजागृती कराल अन् स्वतःच स्वतःचे रक्षण करायला शिकाल, तर वाचाल. अन्यायाविरुद्ध वाचा फोडाल, तर वाचाल; धर्माचरण कराल, तर वाचाल.
भारताच्या राजधानीत असे होणे हिंदूंना लज्जास्पद ! हा प्रयत्न हिंदु संघटनांनी वैध मार्गाने रोखणे आवश्यक आहे !
ख्रिस्ती मिशनर्यांच्या विरोधात जागृत आणि संघटित असणार्या गावकर्यांचे अभिनंदन ! देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यामुळेच अजूनही मिशनर्यांचे फावते आहे. हे पहाता केंद्र सरकारने लवकरात लवकर कायदा करणे आवश्यक आहे !
धर्मांतरविरोधी कायदा केल्याने ख्रिस्ती मिशनर्यांच्या खरा उद्देशच अयशस्वी होणार असल्याने ते आता थयथायट करू लागले आहेत, हेच यावरून स्पष्ट होते !
एवढे लोक पुन्हा त्यांच्या मूळ धर्मामध्ये परत येणे, हे चांगले संकेत ! कुणाच्याही हतबलतेचा लाभ उठवून केलेले काम अधिक काळ टिकू शकत नाही. मिशनर्यांनी गरिबांच्या हतबलतेचा लाभ उठवत चांगले शिक्षण आणि आरोग्य देण्याच्या नावाखाली त्यांचे धर्मांतर केले होते. आम्ही हे षड्यंत्र सतत उधळण्याचे काम करत राहू.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे अनेक स्वामीजी आणि हिंदु संघटना यांच्या शिष्टमंडळाला आश्वासन
भारतात हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी विविध माध्यमातून हिंदूंना साहाय्य करणे आणि सर्व हिंदूंचे संघटन करणे या उद्देशाने कोप्पळ जिल्ह्यातील गंगावती येथे ‘ओम मिनिस्ट्री-कर्नाटक’ यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय ‘हिंदू अधिवेशन’ यशस्वीरित्या पार पडले.
‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’च्या अध्यक्षांनी अचानक भेट देऊन केले उघड !
या घटनेतून देशभरात धर्मांतरबंदी कायदा करण्याची आणि त्याची कठोर कार्यवाही करण्याची आवश्यकता स्पष्ट होते !