बारामती येथे महिलेवर सामूहिक अत्याचार करून लाखो रुपये उकळले !
अशा घटनांतून समाजाची नीतीमत्ता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे दिसून येते ! अशा वासनांध नराधमांना कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही आणि अशा घटना थांबणारही नाहीत.