श्रीरामजन्मभूमीचा निर्णय : निर्भय न्यायाचा जागतिक संदेश !
‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला.
‘सत्यमेव जयते’ची अधिकृत घोषणा करणार्या भारतीय राज्यघटना प्रणित सर्वोच्च न्यायालयाने वर्ष २०१९ मध्ये एकमुखाने श्रीरामजन्मभूमी ही केवळ श्रीरामांची जन्मभूमी असल्याचा निर्भेळ निर्णय दिला.
अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.
धर्मांध मुसलमान एखाद्या मंदिराची तोडफोड करत असते, तर समाजवादी पक्षाने त्यांच्यावर गोळीबार केला असता का ?
१७ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘रामायणाच्या रचनेस असा झाला प्रारंभ, श्रीरामकथा सर्वांच्या परिचयाची आणि रामायणाचा शोध घेण्यासाठी श्री. नीलेश ओक यांनी घेतलेले परिश्रम’, याविषयी वाचले.या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे .
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.
धाडस असेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंदिरास्थळी येऊन याविषयी सांगावे ! – हनुमानगढीचे महंत राजू दास यांचे आव्हान
अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत बोलणार नाही, अशी वर्ष १९८४ ला शपथ घेणारे येथील मौनीबाबा त्यांचे मौन व्रत २२ जानेवारी या दिवशी सोडणार आहेत.
८ दिवस चालणार्या या महोत्सवात अनेक संत आणि मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. अनेक संस्मरणीय वैदिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रम येथे सादर केले जातील.
श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली.
कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन पदाधिकारी आणि ʻभारतीय साधक समाजʼ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिर्बान नियोगी यांनी केलेल्या कारसेवेतील अद्वितीय अनुभव या व्हिडिओतून जाणून घेऊया.