श्रीराममंदिरासाठीच्या ४ दशकांच्या लढ्याचे श्रेय संत आणि धर्माभिमानी हिंदू यांनाच ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप
वर्ष १९८३ ते वर्ष २०२३ पर्यंत विहिंपने मंदिरासाठी दिलेला लढ्याविषयी माहिती येथे देत आहे.
वर्ष १९८३ ते वर्ष २०२३ पर्यंत विहिंपने मंदिरासाठी दिलेला लढ्याविषयी माहिती येथे देत आहे.
जगविख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रिज बासी लाल यांचे रामजन्मभूमी खटल्यातील योगदान ! नोकरी जाण्याची वेळ आली असतांनाही श्रीराममंदिराविषयी ठाम भूमिका घेणारे प्रा. महंमद ! ४० वर्षे खटला लढणारे ९२ वर्षीय ज्येष्ठ अधिवक्ता के. परासरन् !
६ डिसेंबर १९९२ च्या कारसेवेच्या अगोदर म्हणजे ३० नोव्हेंबर १९९२ या दिवशी झाशी रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे अल्प वेगाने धावत असतांना धर्मांधांनी मला शोधून काढून पुलावरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला……
‘संपूर्ण विश्वात अविरत धर्मयुद्ध कोणते झाले असेल, तर ते श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी झाले आहे. आपल्यासाठी मंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांचे प्रतीक, तसेच गौरवाचे चिन्ह आहे.
अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची मागणी !
२२ जानेवारी या दिवशी अयोध्या येथे श्रीरामजन्मभूमीत होणार्या श्रीरामामूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापन सोहळ्याला लेकाराम सैनी उपस्थित रहाणार आहेत.
१९ जानेवारीच्या संध्याकाळी ७ वाजल्यापासून श्रीरामजन्मभूमीवरील तात्पुरत्या स्वरूपात असणार्या श्रीराममंदिरात दर्शन घेता येणार नाही. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या सिद्धतेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘के.के. नायर म्हणून ओळखले जाणारे कंदंगलम् करुणाकरन् नायर यांचा जन्म ७ सप्टेंबर १९०७ या दिवशी केरळमधील अलाप्पुझा येथील गुटांकडू या छोट्या गावात झाला. स्वातंत्र्यापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि वयाच्या २१ व्या वर्षी बॅरिस्टर झाले अन् मायदेशी परतण्यापूर्वी ‘भारतीय नागरी सेवा’ परीक्षेत यशस्वी झाले.