जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेने छत्तीसगडमध्ये १७५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ लाख ५४ सहस्र ७६६ हून अधिक जणांनी केली ‘घरवापसी’ !
जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १ लाख ५४ सहस्र ७६६ हून अधिक जणांनी केली ‘घरवापसी’ !
सहस्रो हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश देण्यासाठी कष्ट घेतल्याने सन्मान
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आणि राज्य नक्षलमुक्त करणे, या ऐतिहासिक कामगिरीसाठी समिती आणि गोरक्षक यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने त्यांचे अभिनंदन केले.
‘धर्म जागरण समन्वय विभाग, ओडिशा’च्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या समारंभात पारंपरिक विधी, मंत्रांचे उच्चारण आणि पादप्रक्षालन करून त्यांचे हिंदु धर्मात स्वागत करण्यात आले.
शुद्धी आंदोलन हे स्वामी श्रद्धानंद आणि आर्य समाज यांनी १९२० च्या दशकात चालू केले होते. यांतर्गत सहस्रावधी हिंदूंना ख्रिस्ती धर्मातून हिंदु धर्मांत परत आणण्यात आले होते.
येथील बाबा सिद्धेश्वर महादेव यांच्या पावन भूमीत आयोजित हिंदु महासंगम कार्यक्रमात त्यांनी विधीवत् मंत्रोच्चारासह हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
आपला शौर्यपूर्ण इतिहास जाणून घेतल्यासच आपल्याला येणार्या काळासाठी खरी प्रेरणा मिळू शकते. आपण त्या विरांचे वंशज आहोत. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज (भोसले घराणे) यांचे वंशज श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांची विशेष उपस्थिती
अनेक हिंदू विविध क्षेत्रांमध्ये म्हणजेच धर्मांतर, लव्ह जिहाद, भूमी जिहाद रोखणे, संस्कृतीरक्षण आणि घरवापसी करणे यांसाठी कार्य करत आहेत. सर्वांनी एकत्र येऊन कार्य केल्यास हिंदु धर्मावरील आघातांशी लढता येईल.
या वेळी मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांना वर्ष २०२६ चे सनातन पंचांग, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ‘सनातन प्रभात’चे हिंदी पाक्षिक भेट देण्यात आले.