रशियाच्या आक्रमणात ४ भारतीय खलाशांच्या झालेल्या मृत्यूचे प्रकरण

मनीला (फिलीपिन्स) – भारताने रशियासमोर युक्रेन युद्ध क्षेत्रात काम करणार्या भारतीय खलाशांच्या (नाविकांच्या) सुरक्षेचे सूत्र उपस्थित केले. फिलीपिन्सची राजधानी मनीला येथे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅवरोव्ह यांच्याशी झालेल्या चर्चेत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारतीय खलाशांच्या सुरक्षेविषयी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि महत्त्वाच्या प्रादेशिक अन् जागतिक घडामोडींवर चर्चा केली. याविषयी डॉ. जयशंकर यांनी ‘एक्स’वर माहिती दिली. एका नौकेवर रशियाने केलेल्या आक्रमणात ४ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर ही बैठक झाली आहे.
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !
Sanctions On Afghanistan : अफगाणिस्तानवरील संयुक्त राष्ट्रांच्या सध्याच्या निर्बंध व्यवस्थेवर पुनर्विचार करणे आवश्यक !
US Boys More Religious : अमेरिकेत जेन-झी मुलांचा धर्माकडे मुलींपेक्षा कल वाढला !
Indians In UK Cabinet : ब्रिटनच्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाचे कनिष्क नारायण आणि लिसा नंदी यांना स्थान