महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रीय औद्यागिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती
महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर राज्यातील पोलीस भरतीप्रक्रियेवरून शासन आणि जयस्वाल यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता.
महाविकास आघाडीचे शासन आल्यानंतर राज्यातील पोलीस भरतीप्रक्रियेवरून शासन आणि जयस्वाल यांच्यात विसंवाद निर्माण झाला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह त्यांच्या पोलिसांनी चांगल्याप्रकारे तपास केला आहे.’=रुणाल जरे
धर्मांधांचे अत्याचार थांबण्यासाठी हिंदूंनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासह साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक !
उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !
पूर्वीच्या काळात लोक धर्माचरणी असल्याने त्यांच्या मनात चोरीचा विचारही येत नव्हता!
रिपब्लिक टी.व्ही.चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी ६ वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन ‘टी.आर्.पी.’ वाढवण्यासाठी पैसे दिल्याची स्वीकृती भारत ‘ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल’ (बॉर्क)चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांनी दिली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
शासकीय कर्मचार्यांकडे खंडणी मागणारा संभाजी ब्रिगेडचा माजी जिल्हाध्यक्ष सुयोग गजानन औंधकर (तालुका -वाळवा) याला २ वर्षांसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या ४ जिल्ह्यांतून हद्दपार करण्यात आले आहे.
भारतातील हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे आणि धर्मनिरपेक्षेतेचे डोस पाजण्यात आल्याचे हिंदूंना सर्व धर्म सारखेच वाटतात; मात्र जगातील धर्मांधांना असे वाटत नाही, याचे हे आणखी एक उदाहरण !
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील समुद्रात बुडणारा देहली येथील पर्यटक परवेझ खान याला येथील ‘जीवरक्षक’ संजय गोसावी यांनी सुखरूप पाण्याबाहेर काढले.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ मध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमाच्या वृत्तामध्ये बालकाची ओळख उघड होईल, असा तपशील उघड होणार नाही, असे नमूद असल्याचे अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.