श्राद्ध : हिंदु धर्मात सांगितलेला एक परिपूर्ण विधी
धर्मशास्त्रात तीन पिढ्यांपर्यंत पिंडदान करण्यास सांगितले आहे. त्यांच्या आधीच्या पितरांची गणना दिव्य पितरांमध्ये केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्तरूप मानले आहे.
धर्मशास्त्रात तीन पिढ्यांपर्यंत पिंडदान करण्यास सांगितले आहे. त्यांच्या आधीच्या पितरांची गणना दिव्य पितरांमध्ये केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्तरूप मानले आहे.
या लेखामध्ये आपण कलियुगात बहुतांश मनुष्यांना अतृप्त पितरांचा त्रास होण्यामागील कारण, पितरांचे त्रिगुणांनुसार असणारे प्रकार, दत्तगुरूंचे पितरांना सद्गती देण्याचे कार्य आणि पितरांसाठी श्राद्ध करणे, हा भाग पाहिला, आज उर्वरित भाग पाहूया.
पंडित योगी आलोक म्हणाले की, परदेशातून लोक नेहमीच काशीला येत आहेत; परंतु आता गर्दी वाढू लागल्याने परदेशातून येणार्या भाविकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे लोक पिंडदान ऑनलाईन करून घेऊ लागले आहेत.
पितरांना उद्देशून करण्याच्या अनेक श्राद्धांपैकी महालय श्राद्ध हा असा श्राद्धप्रकार आहे की, ज्यामध्ये धर्मपिंड दिले जातात.
मी पितरांना ‘तुम्ही तृप्त आहात का ?’, असे विचारले. त्या वेळी ते मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘आम्ही तृप्त आहोत.’ तेव्हा ‘पितरांना आनंद झाला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.
साधिकेच्या या अनुभूतीवरून ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व किती आहे ?’, याची मला पुन्हा एकदा जाणीव झाली आणि हा नामजप करायला सांगणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटली.’
पितरांचा त्रास न्यून करून त्यांना सद्गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी प्रचंड तपोशक्ती आणि संकल्पशक्ती यांची आवश्यकता असते. ही शक्ती दत्तगुरूंकडे असल्यामुळे ते पितरांना सद्गती देण्याचे कार्य करतात.
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढतांना धारातीर्थ पडलेले मावळे, देशाच्या रक्षणासाठी बलीदान देणारे सैनिक आणि जनतेच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेले पोलीस यांचा श्राद्धविधी ‘श्रीराम समर्थ प्रतिष्ठान’कडून केला जाणार आहे.
श्राद्ध करावे कि नाही ? श्रद्धा कुठली ? आणि विज्ञान कुठले ? हे ज्याचे त्याने ठरवावे. आपल्या हिंदु धर्मातील या एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची नीट माहिती करून घ्यावी. त्यानंतर आजच्या काळाशी सुसंगत असे काय करावे ? हे प्रत्येकाने आपल्या सारासार विवेकानुसारच ठरवावे. त्याला तसे स्वातंत्र्य दिलेले आहे.
दत्तगुरूंचा भावपूर्ण नामजप केल्यावर माझ्या शरिरात पिवळ्या दैवी कणांची निर्मिती होऊ लागली. या दैवी कणांमुळे ते काळे कण नष्ट होऊ लागले. यातून ‘या नामाद्वारे पितृदोष न्यून होतो’, हे माझ्या लक्षात आले .