गाझामधील मुलांचे दुःख समजून घेतांना पाकिस्तानमधील हिंदूंचेही दुःख समजून घ्या ! – दानिश कनेरिया, माजी क्रिकेटपटू, पाकिस्तान

पाकिस्तानमधील सोडा भारतातील हिंदूंचे दुःख भारतातील क्रिकेट किंवा अन्य क्रीडा प्रकारातील हिंदु खेळाडू कधी समजून घेत नाहीत कि त्यांच्यासाठी उभे रहात नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव !

अफगाण नागरिकांना मोठ्या प्रमाणात कह्यात घेत आहे पाकिस्तानी पोलीस !

लक्षावधी अफगाणी नागरिकांना पाकमधून हाकलण्याचा आदेश काढल्याचे प्रकरण
पाकिस्तानवर कारवाई करू ! – तालिबानची चेतावणी

United Nations Afghan Refugees : संयुक्त राष्ट्रांनी १० लाख अफगाणी शरणार्थींना पाकमधून हाकलून देण्याच्या निर्णयाची निंदा करावी !

अफगाणी नागरिक हे मुसलमान आहेत. तरीही पाकिस्तान त्यांना आश्रय देण्याऐवजी त्याच्या देशातून हाकलून लावत आहे.

Lahore Pollution India : लाहोरमध्ये भारतामुळे प्रदूषण वाढल्याचा पाकिस्तानचा कांगावा !

आंतरराष्ट्रीय वायू तपासणी मंडळाने पाकला खोटे ठरवले !

पाकिस्‍तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ

अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नतेमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.

भारताने पाक आणि चीन सीमेवर तैनात केली ‘एस्-४००’ या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा !

२ यंत्रणा चीन सीमेवर, तर १ यंत्रणा पाक सीमेवर तैनात करण्यात आली आहे. ही यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतली आहे.

Pakistan Railway Employees Strike : २ नोव्हेंबर नंतर पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता !

दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या पाकिस्तानचे रेल्वे कर्मचारी २ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबर मासापासून त्यांना वेतन मिळालेले नाही. २ नोव्हेंबर या दिवशी वेतन देण्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

इस्रायल आणि हमास यांच्‍या युद्धाचे खरे स्वरूप अन त्यातील षडयंत्र !

इस्रायलवर झालेल्‍या आक्रमणातून बोध घेऊन भारताने रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांना तात्‍काळ हाकलणे महत्त्वाचे !

Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !