पाकशी मैत्री नसतांना सिंधू जल वाटप करार का केला ? – EAM Dr. S. Jaishankar
काँग्रेसला कितीही प्रश्न विचारले, तरी ते अल्पच ठरतील. काँग्रेसमुळेच पाकची निर्मिती झाली आणि गेली ७८ वर्षे तो भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे. आताच्या सरकारने काँग्रेसचे हे पाप कायमचे संपवावे, अशीच जनतेची अपेक्षा आहे.