IAF Chief : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताने पाकिस्तानची ५ लढाऊ विमाने पाडली !
भारतीय सैन्याने केलेल्या या पराक्रमासाठी त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे ! आता त्यांना पूर्ण मोकळीक देऊन पाकला नष्ट करून भारतातील जिहादी आतंकवाद कायमचा नष्ट करावा, असेच भारतियांना वाटते !