|

नवी देहली – पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आतंकवादी आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून भारताकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू करण्यात आले, अशी माहिती केंद्रशासनाने पहिल्यांदाच संसदेत दिली.
परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने ७ मे २०२५ या दिवशी पाकिस्तानचे ९ आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय सैन्यतळ आणि नागरिक यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. पाकिस्तानी सैन्याची मोठी हानी झाली. १० मे या दिवशी पाकिस्तानच्या सैन्य कारवाईच्या महासंचालकांनी भारतीय सैन्य कारवाईच्या महासंचालकांशी संपर्क साधला आणि कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्याच दिवशी नंतर युद्धबंदीवर सहमती झाली.
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी
गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ४, तर धर्मांतराच्या २ घटना !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
(म्हणे) ‘सरकार आता भाजपच्याच भूमिकेची री ओढत आहे का ?’ : Udhayanidhi Stalin