पाकिस्तानला निष्प्रभ करण्याची भारताला नामी संधी !
बलुचिस्तानमध्ये चालू असलेल्या स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष समर्थन देऊन भारत पाकिस्तानला अंतर्गत अस्थिर करू शकतो. सध्या बलुचिस्तानमध्ये असलेल्या वाढत्या असंतोषामुळे पाकची अंतर्गत एकता धोक्यात आली आहे…