भारताने पाकिस्तान सरकारच्या चेहर्‍यावर कानफटात मारली आहे, याकडे ते दुर्लक्ष करत आहे ! – ‘डॉन’ वर्तमानपत्राचे माजी संपादक अब्बास नासिर

भारताचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ आधी बालाकोट किंवा पाकव्याप्त काश्मीरपर्यंत असायचे; पण या वेळी आक्रमण पाकच्या पंजाबमध्ये झाले आहे. भारताने रफिकी, नूर खान, मुरिदके यांसारख्या पाकिस्तानी सैन्यदलाच्या तळांना लक्ष्य केले आहे.

PM Modi Adampur Airbase Visit : अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यांसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा !

पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान  

India Pakistan Conflict : (म्हणे) ‘आम्हाला हवे असते, तर आम्ही युद्ध चालू ठेवले असते !’ – पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार

पाकची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि युद्ध पुन्हा चालू होऊन जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्व नष्ट होईल !

India Pakistan Conflict : (म्हणे) ‘भारत पाकला घाबरवू शकत नाही !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर

भारत पाकला घाबरवू शकत नाही, तर नष्टच करू शकतो, इतकी त्याच्यात क्षमता आहे. आता या क्षमतेचा वापर भारताने करणे अपरिहार्य झाले आहे. यासाठी भारतियांनी सरकारवर दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

‘ऑपरेशन सिंदूर’ : पाकिस्तानशी निर्णायक लढा !

७ मे २०२५ या दिवशी भारतीय वेळ रात्री १.०५ ते १.३० या २५ मिनिटांत भारतीय सशस्त्र सेनांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या अंतर्गत पाकिस्तानी पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर येथे क्षेपणास्त्र आक्रमण करून ९ ठिकाणांवरील…

पाकिस्तानला नामोहरम केल्याविषयी छत्रपती संभाजीनगर येथे क्रांतीचौकात जल्लोष !

‘भारतमाता की जय, वन्दे मातरम्’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला

Pune Traders Boycott Turkish Apples : तुर्कीयेने पाकला पाठिंबा दिल्यामुळे पुणे येथील व्यापार्‍यांचा तुर्कीयेच्या सफरचंदांवर बहिष्कार !

पुणे येथील व्यापार्‍यांनी घेतलेली ही भूमिका अत्यंत स्तुत्य आणि राष्ट्रहितकारक आहे. अशी राष्‍ट्रहितैशी भूमिका सर्वच व्यापार्‍यांनी घ्यायला हवी !

Manoj Naravane : युद्ध म्हणजे प्रणयरम्य चित्रपट नसून अतिशय गंभीर सूत्र आहे ! – जनरल मनोज नरवणे (निवृत्त), माजी भारतीय सैन्यदलप्रमुख

युद्ध म्हणजे काही हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रणयरम्य (‘रोमँटिक’) चित्रपट नाही. युद्ध हे अतिशय गंभीर सूत्र आहे. युद्ध किंवा हिंसाचार हा शेवटचा उपाय असावा; म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, हा युद्धाचा काळ नाही.

Indian Army Press Conference : भीती निर्माण केल्याखेरीज प्रेम निर्माण होऊ शकत नाही !

आता विनंती नाही तर युद्ध होईल. ‘समजदार के लिए इशारा काफी है,’ असे सांगत ‘कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले, तर त्याचा सामना करण्यास आम्ही सिद्ध आहोत.

प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांचा आदर्श घेत कृती करणे महत्त्वाचे !

आपला शत्रू हा उलट्या काळजाचा असून अत्यंत कपटी, कारस्थानी आहे. क्रौर्य हा त्याचा सहज स्वभाव आहे. अशा शत्रूशी लढतांना आपल्याला अत्यंत सावधता बाळगणे नितांत आवश्यक आहे