भारताने पाकिस्तान सरकारच्या चेहर्यावर कानफटात मारली आहे, याकडे ते दुर्लक्ष करत आहे ! – ‘डॉन’ वर्तमानपत्राचे माजी संपादक अब्बास नासिर
भारताचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ आधी बालाकोट किंवा पाकव्याप्त काश्मीरपर्यंत असायचे; पण या वेळी आक्रमण पाकच्या पंजाबमध्ये झाले आहे. भारताने रफिकी, नूर खान, मुरिदके यांसारख्या पाकिस्तानी सैन्यदलाच्या तळांना लक्ष्य केले आहे.