संपादकीय : पाकिस्तानची चहूबाजूंनी कोंडी !
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने ‘सिंधू जल वाटप करार’ रहित करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्याप्रमाणे केलेली कृती पाकिस्तानच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. भारताने पाकिस्तानचे पाणी बंद करून त्याची दुखरी नस दाबली आहे.