A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी
भारताने तुर्कीयेच्या ‘सेलेबी एव्हिएशन’ आस्थापनाला देशातून हाकलल्यानंतर त्याला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.
भारताने तुर्कीयेच्या ‘सेलेबी एव्हिएशन’ आस्थापनाला देशातून हाकलल्यानंतर त्याला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.
गेल्या दशकभरात २५ पटींनी वाढली निर्यात !
शस्त्रांची निर्यात विक्रमी ३८ सहस्र ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोचली !
४ सहस्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या तुर्कीयेला भारताकडून आव्हान देणे, ही भारताची महाशक्तीच्या दिशेने आगेकूच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये !
पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पुन्हा हिंदूंना ठार मारल्यानंतर भारत ‘ऑपरेशन सिंदूर’ करणार. यापेक्षा आतंकवाद्यांनी हिंदूंवर कधीच आक्रमण करू नये, यासाठी पाकला मुळासकट नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले पाहिजे ! आक्रमण हेच बचावाचे शस्त्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !
भारताची क्षमता सुधारत असतांना तणाव वाढवण्याचा हेतू नव्हता, तर त्याच्याकडे कार्यात्मक क्षमता आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे, म्हणजे शत्रूवर दंडात्मक कारवाई करण्याचा राजकीय हेतू आहे, हे दाखवून देण्याचा उद्देश होता.
‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने येथील माणेकशॉ सेंटरमधील सैनिकी कार्यक्रमात बोलतांना जनरल द्विवेदी यांनी ही चेतावणी दिली.
अमेरिकेकडून या विमानांना लक्ष्य केले जाऊ नये; म्हणून पाकने इराणला साहाय्य केले होते, अशी माहिती उघड झाली आहे.
पाक सर्वच स्तरावर नाकावर आपटूनही परत परत भारताच्या विरोधात कुरापती काढत रहातो. त्याला कायमचे नष्ट करण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न उपस्थित होतो !
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकची जी स्थिती झाली, ती पहाता केवळ पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्यासाठी, तिला अंधारात ठेवण्यासाठीच अशी विधाने मुनीर करत आहेत, असेच म्हणावे लागेल !
गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांना भीती वाटत होती की, भारत-पाकिस्तान यांच्यात भूमीवर लढाई चालू झाली, तर पाक अण्वस्त्रांचा वापर करू शकतो; परंतु आता येणारे संकट जाणूनबुजून चालू होणार्या लढाईपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते.