A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी

A loss of ₹4,300 Crore to a Turkish entity : भारताच्या एका निर्णयामुळे तुर्कीयेच्या आस्थापनाला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी

भारताने तुर्कीयेच्या ‘सेलेबी एव्हिएशन’ आस्थापनाला देशातून हाकलल्यानंतर त्याला ४ सहस्र ३०० कोटी रुपयांची हानी झाली आहे.

India’s Defence Exports : जगातील १०० हून अधिक देशांत होत आहे भारताची संरक्षण निर्यात !

India’s Defence Exports : जगातील १०० हून अधिक देशांत होत आहे भारताची संरक्षण निर्यात !

गेल्या दशकभरात २५ पटींनी वाढली निर्यात !
शस्त्रांची निर्यात विक्रमी ३८ सहस्र ४२४ कोटी रुपयांपर्यंत पोचली !

सायप्रस, ग्रीस आणि आर्मेनिया या तिघा शेजारी देशांना भारताचे संरक्षण सहकार्य !

सायप्रस, ग्रीस आणि आर्मेनिया या तिघा शेजारी देशांना भारताचे संरक्षण सहकार्य !

४ सहस्र ५०० किलोमीटर दूर असलेल्या तुर्कीयेला भारताकडून आव्हान देणे, ही भारताची महाशक्तीच्या दिशेने आगेकूच असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये !

‘ऑपरेशन सिंदूर २’साठी भारतीय सैन्य सज्ज ! : Indian Army Chief

‘ऑपरेशन सिंदूर २’साठी भारतीय सैन्य सज्ज ! : Indian Army Chief

पाकिस्तानी आतंकवाद्यांनी पुन्हा हिंदूंना ठार मारल्यानंतर भारत ‘ऑपरेशन सिंदूर’ करणार. यापेक्षा आतंकवाद्यांनी हिंदूंवर कधीच आक्रमण करू नये, यासाठी पाकला मुळासकट नष्ट करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ केले पाहिजे ! आक्रमण हेच बचावाचे शस्त्र आहे, हे लक्षात घेतले पाहिजे !

‘ऑपरेशन सिंदूर’ : भारतासाठी नवीन सामान्य स्थिती !

‘ऑपरेशन सिंदूर’ : भारतासाठी नवीन सामान्य स्थिती !

भारताची क्षमता सुधारत असतांना तणाव वाढवण्याचा हेतू नव्हता, तर त्याच्याकडे कार्यात्मक क्षमता आहे आणि त्याहूनही महत्त्वाचे, म्हणजे शत्रूवर दंडात्मक कारवाई करण्याचा राजकीय हेतू आहे, हे दाखवून देण्याचा उद्देश होता.

आतंकवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर पाकने ठरवावे की, त्याला भूभागाचा भाग बनायचे आहे कि इतिहासाचा ? – General Upendra Dwivedi

आतंकवाद्यांना आश्रय देणे बंद केले नाही, तर पाकने ठरवावे की, त्याला भूभागाचा भाग बनायचे आहे कि इतिहासाचा ? – General Upendra Dwivedi

‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने येथील माणेकशॉ सेंटरमधील सैनिकी कार्यक्रमात बोलतांना जनरल द्विवेदी यांनी ही चेतावणी दिली.

Pakistan Exposed : युद्धात मध्यस्थी करत असतांनाच पाकने इराणी विमानांना शरण दिल्याचे उघड

Pakistan Exposed : युद्धात मध्यस्थी करत असतांनाच पाकने इराणी विमानांना शरण दिल्याचे उघड

अमेरिकेकडून या विमानांना लक्ष्य केले जाऊ नये; म्हणून पाकने इराणला साहाय्य केले होते, अशी माहिती उघड झाली आहे.

भारताने युद्धविरामाची मागणी केल्याचा पाकचा दावा खोटा असल्याचे अमेरिकेने केले उघड !

भारताने युद्धविरामाची मागणी केल्याचा पाकचा दावा खोटा असल्याचे अमेरिकेने केले उघड !

पाक सर्वच स्तरावर नाकावर आपटूनही परत परत भारताच्या विरोधात कुरापती काढत रहातो. त्याला कायमचे नष्ट करण्यासाठी भारत कधी प्रयत्न करणार ? असा प्रश्न उपस्थित होतो !

(म्हणे) ‘पाकच्या विरोधात दुःसाहस केले, तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील !’ –  Asim Munir

(म्हणे) ‘पाकच्या विरोधात दुःसाहस केले, तर वेदनादायक परिणाम भोगावे लागतील !’ – Asim Munir

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकची जी स्थिती झाली, ती पहाता केवळ पाकिस्तानी जनतेची दिशाभूल करण्यासाठी, तिला अंधारात ठेवण्यासाठीच अशी विधाने मुनीर करत आहेत, असेच म्हणावे लागेल !

भविष्यात भारत-पाक युद्ध भडकले, तर ते अधिक भयानक असेल ! – Elizabeth Threlkeld

भविष्यात भारत-पाक युद्ध भडकले, तर ते अधिक भयानक असेल ! – Elizabeth Threlkeld

गेल्या अनेक वर्षांपासून तज्ञांना भीती वाटत होती की, भारत-पाकिस्तान यांच्यात भूमीवर लढाई चालू झाली, तर पाक अण्वस्त्रांचा वापर करू शकतो; परंतु आता येणारे संकट जाणूनबुजून चालू होणार्‍या लढाईपेक्षा अधिक धोकादायक ठरू शकते.