पाकप्रेमी काँग्रेसी नेते मणिशंकर अय्यर यांचे राष्ट्रघातकी विधान

नवी देहली – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणावरून पाकिस्तानला उघडे पाडण्यासाठी आपले खासदार जगभर फिरले; पण कुणीही आपले ऐकले नाही. आपण छाती बडवून सांगितले की, ‘पहलगाम आक्रमणाला पाकिस्तान उत्तरदायी आहे’; पण कुणीही त्यावर विश्वास ठेवण्यास सिद्ध नाही. संयुक्त राष्ट्रे आणि अमेरिका यांनीही पाकिस्तानला उत्तरदायी धरलेले नाही; कारण आपण कोणतेही पुरावे सादर करू शकलो नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी केली.
Mani Shankar Aiyar Bats for Pakistan AGAIN!
Pro-Pak Congress leader says: “World not ready to accept Pakistan’s hand in Pahalgam attack” ❗
Before blaming the world, Aiyar must answer:
Why is Congress still defending Pakistan 78 years after creating it? 🇵🇰🤝🇮🇳Jago Hindu
VC:… pic.twitter.com/qVQaFHCE3X— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 3, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि आतंकवादाविरुद्ध भारताची भूमिका यांविषयी माहिती देण्यासाठी ३३ देशांमध्ये ७ शिष्टमंडळे पाठवली होती. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे ५१ नेते आणि ८ राजदूत यांच्यासह ५९ सदस्य होते.
संपादकीय भूमिकाजगाचा विचार करण्यापेक्षा काँग्रेसही स्वीकारायला का सिद्ध नाही ?, याचे उत्तर अय्यर यांनी आधी द्यावे ! पाकिस्तानची निर्मिती काँग्रेसमुळे झाल्याने गेली ७८ वर्षे सर्व प्रकारे पाकला पाठीशीच घालत आली आहे आणि घालत आहे ! |
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China
प्रत्येक कबर किंवा दर्गा ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही ! – Madras High Court
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक