डोंबिवलीत वृद्ध पतीने केली पत्नीची हत्या

४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.

सांगलीतील ९ कोटी रुपयांच्या चोरीच्या प्रकरणातील मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याची हत्या

भ्रष्टाचारी पोलीस ! चोराकडील रकमेची चोरी करणारे पोलीस खात्याची सर्व अब्रू धुळीस मिळवत आहेत, असेच म्हणावे लागेल.

मुसलमान प्रशासकांच्या काळातील भोपाळमधील सर्व अपवित्र नावे आम्ही पालटणार ! – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

राजस्थानमध्ये श्री महादेव मंदिराच्या ७५ वर्षीय सेवेकर्‍याची निर्घृण हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे आणि सेवेकरी असुरक्षित ! एखाद्या मशिदीचा इमाम किंवा चर्चचा पाद्री यांच्याविषयी अशी घटना घडली असती, तर निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गाम्यांनी आकाशपाताळ एक केले असते; मात्र येथे सर्व शांत !

देहलीत हिंसाचार भडकावल्याचा कुख्यात गुंड लक्खा सिधाना आणि अभिनेता दीप सिद्धू यांच्यावर आरोप !

एक कुख्यात गुंड जमावाचे नेतृत्व करून हिंसाचार घडवत असेल, तर ते पोलिसांसाठी लज्जास्पद ! हिंसाचार घडवण्यासाठी चिथावणार्‍यांचा ‘बोलविता धनी कोण’, तेही समोर येणे आवश्यक !

नोएडा (उत्तरप्रदेश) हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्याने तरुणीच्या भावाकडून तरुणाची हत्या

हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत त्यांच्याशी विवाह करणार्‍यांच्या विरोधात पोलीसही काही करत नाहीत. हिंदु तरुणाने प्रेम करून मुसलमान तरुणीशी विवाह केला, तर त्याला ठार केले जाते, हे लक्षात घ्या !

काँग्रेसवाल्यांनीच नेताजी बोस यांची हत्या घडवून आणली ! – खासदार साक्षी महाराज यांचा आरोप

केंद्रात साक्षी महाराज यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यांनी सरकारला सांगून नेताजी बोस यांच्या मृत्यूची चौकशी करून सत्य स्थिती देशासमोर आणावी !

क्रूर मौलवीच्या अनंत यातना सोसून प्राणत्याग करणारी; मात्र इस्लाम न स्वीकारणारी तमिळनाडूतील ८ वर्षीय धर्मप्रेमी हिंदु बालिका वैदेही !

बंधक बनवलेल्या हिंदु कुटुंबातील ८ वर्षांची वैदेही कोणत्याही परिस्थितीत इस्लाम स्वीकारण्यास सिद्ध नव्हती. तिने सांगितले, मरण पत्करीन; पण कलमा वाचणार नाही.

सांगलीत ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची हत्या

दिवसेंदिवस महिलांवरील वाढते अत्याचार पहाता सध्याचे कायदे पुरसे नसून आरोपींना धाक वाटावा अशा कायद्यांची नितांत आवश्यकता आहे. तसेच वारंवार होणार्‍या घटना महिलांना स्वरक्षण प्रशिक्षण किती महत्त्वाचे आहे, हेच अधोरेखित करतात !

शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !