‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने भारतियांची वाटचाल !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये भारताने एकूण आयात केलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यातील चीनचा सहभाग हा १६.५ टक्के होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मात्र हे प्रमाण १५.४ टक्क्यांवर आले आहे.
Made in India smartphone have seen a 7 percent YoY growth in Q1 2022 and feature phones has declined by 41 percent Say report – Tech news hindi https://t.co/3kIbQQWb4F
— HuntdailyNews (@HUNTDAILYNEWS1) June 18, 2022
चीनकडून आयात केल्याचे प्रमाण काही अंशीच उणावल्याचे दिसत असले, तरी चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत मात्र तब्बल ५५ टक्क्यांची घट आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १.४ अब्ज डॉलरचे चिनी भ्रमणभाष संच आयात करण्यात आले होते. २०२१-२२ मध्ये मात्र हेच प्रमाण केवळ ६२५ कोटी डॉलरवर पोचले.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !