‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने भारतियांची वाटचाल !

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारता’चे धोरण घोषित केल्यापासून भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये भारताने एकूण आयात केलेल्या वस्तू आणि सेवा यांच्यातील चीनचा सहभाग हा १६.५ टक्के होता. २०२१-२२ या आर्थिक वर्षात मात्र हे प्रमाण १५.४ टक्क्यांवर आले आहे.
Made in India smartphone have seen a 7 percent YoY growth in Q1 2022 and feature phones has declined by 41 percent Say report – Tech news hindi https://t.co/3kIbQQWb4F
— HuntdailyNews (@HUNTDAILYNEWS1) June 18, 2022
चीनकडून आयात केल्याचे प्रमाण काही अंशीच उणावल्याचे दिसत असले, तरी चिनी भ्रमणभाष संचांच्या आयातीत मात्र तब्बल ५५ टक्क्यांची घट आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात १.४ अब्ज डॉलरचे चिनी भ्रमणभाष संच आयात करण्यात आले होते. २०२१-२२ मध्ये मात्र हेच प्रमाण केवळ ६२५ कोटी डॉलरवर पोचले.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !