नागपूरच्या पूरस्थितीला उत्तरदायी कोण ?
‘निसर्गाचा कोप म्हणायचा ? कि नियोजनशून्यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्यानंतरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.